शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

वटफळी येथील पुलाचे काम रखडले

By admin | Updated: May 27, 2017 00:16 IST

येथील संत शिवाजी महाराज मंदिर आणि काही शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम रखडल्याने पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वटफळी : येथील संत शिवाजी महाराज मंदिर आणि काही शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम रखडल्याने पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होणार आहेत. याविषयी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधितांकडे विचारणा केली असता उद्धट उत्तर देण्यात आले. गावामधून मंदिराकडे जाणारे भाविक तसेच सदर भागात शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या रस्त्यावरून दोन मोठे नाले वाहतात. या नाल्याच्या संगमावर असलेला जुना पूल तोडून नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले. मात्र मागील तीन महिन्यांपासून काम थांबलेले आहे. पावसाळ्यात या नाल्याला मोठा पूर येतो. अशावेळी शेतात जाण्याचा आणि परत येण्याचा प्रश्न निर्माण होतो. शेतात जाण्याचा रस्ताच बंद झाल्यास शेतीची कामे करायची कशी हा प्रश्न निर्माण होणार आहे.