शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
5
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
6
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
7
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
8
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
9
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
10
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
11
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
12
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
13
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
14
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
15
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
16
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
17
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
18
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
19
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
20
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत

्रपाण्यासाठी महिला नगरपरिषदेवर धडकल्या

By admin | Updated: May 20, 2016 02:15 IST

शहरातील पाटीपुरा येथील बोधीसत्व चौकातील बोअरवेलमधून नळयोजना आहे. मात्र, येथील बोअरवेल चार

यवतमाळ : शहरातील पाटीपुरा येथील बोधीसत्व चौकातील बोअरवेलमधून नळयोजना आहे. मात्र, येथील बोअरवेल चार महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी गुरुवारी दुपारी नगरपरिषद कार्यालयावर धडक देऊन जाब विचारला. पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलमधील पंप नादुरूस्त आहे. याची माहिती नगरपरिषदेकडे देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. दलितवस्ती परिसरात प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जाते. रवीदासनगर, कळंब चौक, भोईपुरा, डोर्लीपुरा, रामरहीमनगर या भागात अनेक समस्या प्रलंबित आहेत. जीवन प्राधिकरणाकडून पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. कमी दाबामुळे नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. या परिसरात पाण्याचे टँकर केवळ दोनदाच फिरकले. त्यानंतर टँकर दिसलाच नाही. या भागातील टंचाई निवारण्यासाठी भरीव उपाययोजना कराव्या, अशी मागणी महिलांनी केली आहे. मुख्याधिकारी सुदाम धुपे नगरपरिषदेत गैरहजर असल्याने महिलांनी अधीक्षक मनोहर गुल्हाने यांना निवेदन दिले. यावेळी प्रमोदिनी रामटेके, रमाबाई सोनटक्के, कविता नागदिवे, मंदा सोनटक्के, शारदा नागदिवे, भावना गायकवाड, जयश्री गजभिये, कल्पना बागडे, द्रोपदा ढेमरे, रत्नमाला चव्हाण, कुसूम रामटेके, सुलोचना बागडे आदींसह परिसरातील ५१ महिला उपस्थित होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)