शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

शंभर गावांचे आगामी सरपंच थेट जनतेतून

By admin | Updated: July 5, 2017 00:08 IST

जिल्ह्यातील २८६ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ दरम्यान होणार आहे.

२८६ ठिकाणी निवडणूक : प्रभाग रचना जाहीर लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील २८६ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ दरम्यान होणार आहे. त्यापैकी १०० गावांमध्ये नवीन नियमानुसार थेट जनतेतून सरपंच निवडले जाणार आहे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींची निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जाते. विविध पक्ष आणि संघटना ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेतात. जिल्ह्यात २८६ पैकी १०० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. उर्वरित १८६ गावांमध्ये पोटनिवडणूक होणार आहेत. त्या दृष्टीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यात प्रभाग रचना, प्रारूप व आरक्षण तयार करण्यात आले आहे.ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या प्रारूपावर येत्या ११ जुलैपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. ११ जुलैनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्याची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. २५ जुलैला प्रारूपाला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर मतदार यादी प्रसिद्ध होऊन प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.गावपुढाऱ्यांमध्ये चुरस नवीन कायद्यानुसार थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या १०० गावांमधील गावपुढाऱ्यांमध्ये प्रचंड चुरस निर्माण होणार आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांमध्ये आतापासूनच वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. मात्र सातवीपेक्षा कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांना निवडणुकीला मुकावे लागणार आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २८६ ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होणार आहे.