शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आदिवासींचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन

By admin | Updated: November 14, 2015 02:43 IST

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे चौैथे अधिवेशन यवतमाळात आयोजित करण्यात आले आहे.

यवतमाळात आयोजन : ६७ वर्षानंतरही प्रश्न कायमचयवतमाळ : राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे चौैथे अधिवेशन यवतमाळात आयोजित करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला समता मैदानावर (पोष्टल मैदान) हे अधिवेशन पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली.आदिवासी बांधवांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने चौथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्याचे ठरले आहे. आदिवासींच्या हितासाठी असलेली ५ वी आणि ६ वी सुची तयार करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणीच झाली नाही. यामुळे स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासोबतच महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना एकत्र करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होईल. तसेच हे प्रश्न सोडविण्यासाठी यापुढील रुपरेषा ठरविण्यात येईल. या परिषदेला राज्यभरातून आदिवासी नेते, तज्ज्ञ, विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. या परिषदेचे उद्घाटन माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके करणार आहेत. राज्य अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम राहणार आहेत. पत्रपरिषदेला राज्याध्यक्ष घनशाम अलामे, जिल्हाध्यक्ष राजू मडावी, बामसेबचे जिल्हाध्यक्ष पी.एल.कुमरे, कृष्णा किनाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)