शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

आदिवासींचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन

By admin | Updated: November 14, 2015 02:43 IST

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे चौैथे अधिवेशन यवतमाळात आयोजित करण्यात आले आहे.

यवतमाळात आयोजन : ६७ वर्षानंतरही प्रश्न कायमचयवतमाळ : राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे चौैथे अधिवेशन यवतमाळात आयोजित करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला समता मैदानावर (पोष्टल मैदान) हे अधिवेशन पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली.आदिवासी बांधवांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने चौथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्याचे ठरले आहे. आदिवासींच्या हितासाठी असलेली ५ वी आणि ६ वी सुची तयार करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणीच झाली नाही. यामुळे स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासोबतच महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना एकत्र करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होईल. तसेच हे प्रश्न सोडविण्यासाठी यापुढील रुपरेषा ठरविण्यात येईल. या परिषदेला राज्यभरातून आदिवासी नेते, तज्ज्ञ, विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. या परिषदेचे उद्घाटन माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके करणार आहेत. राज्य अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम राहणार आहेत. पत्रपरिषदेला राज्याध्यक्ष घनशाम अलामे, जिल्हाध्यक्ष राजू मडावी, बामसेबचे जिल्हाध्यक्ष पी.एल.कुमरे, कृष्णा किनाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)