शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

नळ आले की शिट्टी वाजते..!

By admin | Updated: May 24, 2016 00:11 IST

आज सगळीकडे पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले आहे. याला आपणच जबाबदार आहोत.

पाणी वाचविण्यासाठी अभिनव शक्कलआर्णीच्या शाखा व्यवस्थापकाने शोधला उपायहरिओम बघेल आर्णीआज सगळीकडे पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले आहे. याला आपणच जबाबदार आहोत. पाण्याची बचत कशी करता येईल, याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अनेकदा गरज नसताना नळ सुरू राहतो. पाणी वाया जाते. आपल्या डोळ्यांना दिसूनही आपण नळ बंद करत नाही. ही बेफिकीरीच आज आपल्या अंगाशी आली आहे. अनेकदा नळाला पाणी कधी आले, कधी गेले, हे आपल्याला माहिती पडत नाही. त्यामुळे विनाकारण बहुमूल्य पाणी वाया जाते. ही परिस्थिती सर्वच गावांमध्ये आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असते. मात्र ही बाब रोखण्यासाठी आर्णीत अभिवन उपाय शोधण्यात आला आहे. आर्णी येथे गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची बिकट स्थिती आहे. नळ कधी येतील अन् कधी जातील याचा नेम राहिला नाही. वेळापत्रकच नाही. नळ आल्यानंतर नळाला लावलेले झाकन (कॅप) हवेच्या दाबाने फेकले जाऊन पाणी वाया जाते. त्यामुळे नळ कधीही येतील म्हणून महिला भर उन्हात ताटकळत उभे राहतात. ही बाब पाहून येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेचे व्यवस्थापक पनिधर भावराव आत्राम अस्वस्थ झाले. यावर त्यांनी एक सोपा उपाय शोधून काढला. नळला बसविलेल्या कॅपला त्यांनी एक शिट्टी बसविली. नळ येताना सुरुवातीला पाईपमधून जी हवा बाहेर फेकली जाते, त्याद्वारे शिट्टी वाजू लागते. नळाला पाणी आले हे नागरिकांना तातडीने कळते आणि पाणी वाया जाण्याचा धोका टळतो. शिवाय, नळ कधी येणार म्हणून उन्हात उभे राहून वाट पाहण्याचीही गरज उरली नाही.शहरात आणि गावातही अनेकदा नळावाटे बरेच पाणी वाया जाते. नळ कधी आले हे कळत नसल्याने ही बाब घडते. मात्र नळाच्या कॅपला शिट्टी बसविल्याने आता आम्हाला नळ आला हे लगेच कळते. त्यामुळे पाणी वाया जात नाही.- पनिधर आत्राम, आर्णी