शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

उमरखेड तहसीलदारांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:42 IST

तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी अधिनस्थ मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांसोबतच कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, सभागृहात सामाजिक ...

तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी अधिनस्थ मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांसोबतच कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, सभागृहात सामाजिक अंतर पाळण्यात आले नव्हते. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्कसुद्धा नव्हते. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. दररोज सायंकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पाचहून अधिक व्यक्तींसाठी जमावबंदी आदेश दिले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्या आदेशाला केराची टोपली दाखवत खुद्द तालुका दंडाधिकाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि बैठकीला उपस्थित सर्वांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अशा आशयाचे निवेदन भाऊ अंबाजोगाईकर, शेख निसार शेख इब्राहिम, सय्यद फारुख सय्यद दाऊद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.