शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

१४ हजार सिंचन विहिरींच्या निर्मितीचा मार्ग सुकर

By admin | Updated: November 18, 2014 23:03 IST

शासनाने २०१४ मध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेत जिल्ह्यात १४ हजार सिंचन विहिरी निर्माण करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर मात्र तांत्रिक अडचणी आणि निधीची उपलब्धता न झाल्याने

यवतमाळ : शासनाने २०१४ मध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेत जिल्ह्यात १४ हजार सिंचन विहिरी निर्माण करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर मात्र तांत्रिक अडचणी आणि निधीची उपलब्धता न झाल्याने या विहिरी रखडल्या. आता जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी विहिरींच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला असून, त्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करण्यात आल्या आहे. त्यामुळे या विहिरी पूर्णत्वास जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करून २०१४ मध्ये १४ हजार धडक सिंचन विहिरी जिल्ह्यात निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने आणि तांत्रिक अडचणी आल्याने पात्र लाभार्थ्यांची नावे घोषित होण्यास विलंब झाला. परिणामी सिंचन विहिरींचे कामच रखडले. त्यामुळे या विहिरी पदरात पडतील अशी अपेक्षाच शेतकरी वर्गाने सोडून दिली होती. दरम्यान याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी प्रगतीपथावरील पात्र लाभार्थ्यांच्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली. ऐवढेच नव्हे तर पात्र लाभार्थ्यांच्या याद्यासुद्धा तलाठी, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, तहसीलदार, पंचायत समिती आदी ठिकाणी लाभार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. पात्र लाभार्थ्यांनी विहिरी पूर्णत्वास नेण्यासाठी रोजगार हमी योजनेचे ई-मस्टर यंत्रणेकडून प्राप्त करून घ्यावे आणि विहिरींची कामे तत्काळ पूर्ण करावी. पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याचे जिल्हाधिकारी महिवाल यांनी कळविले आहे. त्यामुळे आता धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत रखडलेल्या विहिरी पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला. (स्थानिक प्रतिनिधी)