शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
3
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
4
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
5
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
6
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
7
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
8
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
9
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
10
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
11
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
12
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
13
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
14
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
15
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
16
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
17
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
18
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

१५ तालुक्यांची स्थिती चिंताजनक

By admin | Updated: August 14, 2014 00:05 IST

सुरुवातीपासूनच दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट उभे केले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ तालुक्यांची पीक स्थिती अतिशय गंभीर असून या तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा

यवतमाळ : सुरुवातीपासूनच दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट उभे केले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ तालुक्यांची पीक स्थिती अतिशय गंभीर असून या तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पिकांंना वाढीसाठी पोषक वातावरण नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा यंदा सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. जून ते आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यात सरासरी ७० ते ८० टक्के पाऊस कोसळतो. मात्र यावर्षी केवळ ३३ टक्केच पाऊस कोसळला आहे. यामुळे पिकांची स्थिती चिंताजनक झाली आहे. शेतातील पिके करपत चालली असून शेतकरी आकाशाकडे पाहत आहे. यवतमाळ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. आॅगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात ३०४.८४ मिमी पाऊस झाला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ३३.५० टक्के आहे. नेर तालुक्यात ५७.१० टक्के पावसाची नोंद आहे. इतर तालुक्यात स्थिती गंभीर आहे. यवतमाळमध्ये ४८.५६ टक्के, बाभूळगाव ४८.७२ टक्के, कळंब २८.५८ टक्के, आर्णी ३०.९८ टक्के, दारव्हा ३६.१४ टक्के, दिग्रस २३.८५ टक्के, पुसद २०.१० टक्के, उमरखेड १९.८६ टक्के, महागाव २३.६४ टक्के, केळापूर २२.९४ टक्के, घाटंजी २२.९८ टक्के, राळेगाव ३५.३९ टक्के, वणी ४२.८१ टक्के, मारेगाव ४४.८३ टक्के आणि झरीजामणीत २९.४८ टक्के पावसाची नोंद झाली. साधारणत: आॅगस्ट महिन्यात ५० टक्के पेक्षा पाऊस कमी असलेले तालुके शासन दुष्काळग्रस्त घोषित करते. (शहर वार्ताहर)