शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

परतीच्या पावसाने पिकांना जीवदान

By admin | Updated: September 15, 2016 01:20 IST

गेल्या महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने दिलासा दिला.

सोयाबीन वाया गेले : आणखी दोन दिवस ‘हाय अलर्ट‘यवतमाळ : गेल्या महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने दिलासा दिला. या पावसामुळे भारी जमिनीतील पीक तरले असले, तरी हलक्या जमिनीतील पीक पाण्याअभावी करपले आहे. महिनाभर पाऊस नसल्याने करपणाऱ्या पिकामुळे शेतकरी चिंतातूर झाले होते. पावसाअभावी जिल्ह्यात हलक्या जमिनीतील ४० हजार हेक्टरवरील पीक करपले. करपलेल्या पिकाचे सर्वेक्षण कृषी विभागाकडून सुरू आहे. अनेक तालुक्यात सोयाबिनचे एकही पान शिल्लक नाही. शेंगा भरण्यापूर्वीच त्या गळून पडल्या आहे. काही तालुक्यात सोयाबिनच्या पिकाला परतीच्या पावसाचा कोणताही लाभ होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यात भारी जमिनीतील सोयाबीन पिकाची ताण सहन करण्याची क्षमता संपली होती. या पिकांनाही पावसाची नितांत आवशकता होती. परतीच्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे. कापूस पिकालाही पावसाची नितांत गरज होती. आता बरसलेल्या पावसाने कपाशीचे पीक सुधारण्यास मदत मिळाली आहे. या पावसामुळे कपाशीची पाती गळ आणि पांढऱ्या माशीचा प्रकोप कमी होईल. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ८६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. (शहर वार्ताहर)