शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

परतीच्या पावसाने पिकांना जीवदान

By admin | Updated: September 15, 2016 01:20 IST

गेल्या महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने दिलासा दिला.

सोयाबीन वाया गेले : आणखी दोन दिवस ‘हाय अलर्ट‘यवतमाळ : गेल्या महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने दिलासा दिला. या पावसामुळे भारी जमिनीतील पीक तरले असले, तरी हलक्या जमिनीतील पीक पाण्याअभावी करपले आहे. महिनाभर पाऊस नसल्याने करपणाऱ्या पिकामुळे शेतकरी चिंतातूर झाले होते. पावसाअभावी जिल्ह्यात हलक्या जमिनीतील ४० हजार हेक्टरवरील पीक करपले. करपलेल्या पिकाचे सर्वेक्षण कृषी विभागाकडून सुरू आहे. अनेक तालुक्यात सोयाबिनचे एकही पान शिल्लक नाही. शेंगा भरण्यापूर्वीच त्या गळून पडल्या आहे. काही तालुक्यात सोयाबिनच्या पिकाला परतीच्या पावसाचा कोणताही लाभ होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यात भारी जमिनीतील सोयाबीन पिकाची ताण सहन करण्याची क्षमता संपली होती. या पिकांनाही पावसाची नितांत आवशकता होती. परतीच्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे. कापूस पिकालाही पावसाची नितांत गरज होती. आता बरसलेल्या पावसाने कपाशीचे पीक सुधारण्यास मदत मिळाली आहे. या पावसामुळे कपाशीची पाती गळ आणि पांढऱ्या माशीचा प्रकोप कमी होईल. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ८६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. (शहर वार्ताहर)