शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

परतीच्या पावसाने पिकांना जीवदान

By admin | Updated: September 15, 2016 01:20 IST

गेल्या महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने दिलासा दिला.

सोयाबीन वाया गेले : आणखी दोन दिवस ‘हाय अलर्ट‘यवतमाळ : गेल्या महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने दिलासा दिला. या पावसामुळे भारी जमिनीतील पीक तरले असले, तरी हलक्या जमिनीतील पीक पाण्याअभावी करपले आहे. महिनाभर पाऊस नसल्याने करपणाऱ्या पिकामुळे शेतकरी चिंतातूर झाले होते. पावसाअभावी जिल्ह्यात हलक्या जमिनीतील ४० हजार हेक्टरवरील पीक करपले. करपलेल्या पिकाचे सर्वेक्षण कृषी विभागाकडून सुरू आहे. अनेक तालुक्यात सोयाबिनचे एकही पान शिल्लक नाही. शेंगा भरण्यापूर्वीच त्या गळून पडल्या आहे. काही तालुक्यात सोयाबिनच्या पिकाला परतीच्या पावसाचा कोणताही लाभ होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यात भारी जमिनीतील सोयाबीन पिकाची ताण सहन करण्याची क्षमता संपली होती. या पिकांनाही पावसाची नितांत आवशकता होती. परतीच्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे. कापूस पिकालाही पावसाची नितांत गरज होती. आता बरसलेल्या पावसाने कपाशीचे पीक सुधारण्यास मदत मिळाली आहे. या पावसामुळे कपाशीची पाती गळ आणि पांढऱ्या माशीचा प्रकोप कमी होईल. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ८६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. (शहर वार्ताहर)