शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कुणबी समाजाचे प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:09 IST

राज्य मागासवर्ग आयोगाने क्रिमिलिअर अटींच्या शिथीलतेबाबत सादर केलेल्या शिफारशींमधून कुणबी समाजाला वगळण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य मागासवर्ग आयोगाने क्रिमिलिअर अटींच्या शिथीलतेबाबत सादर केलेल्या शिफारशींमधून कुणबी समाजाला वगळण्यात आले. यामुळे कुणबी आरक्षण समर्थक कुणबी परिषदेच्या सदस्यांनी मंगळवारी आक्षेप नोंदवित जिल्हाधिकाºयांकडे क्रिमिलिअरची अट शिथील करण्याची मागणी केली.मागासवर्ग प्रवर्गातील कुणबी जाती समूहासह इतर सर्व जाती समूहाला क्रिमिलिअर अट शिथील करण्यात यावी. आयोगाने शिफारशीबाबत मागविलेले आक्षेप आणि सूचना संकेतस्थळ आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध करव्यात, अशी मागणी निवदेनातून करण्यात आली. कुणबी समाज हा राज्यात शेतीशी निगडित समाज आहे. हा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. यामुळे समाजाची क्रिमिलिअरची अट रद्द करावी. ओबीसी समूहासाठी ठेवण्यात आलेली क्रिमिलिअरची अट असंवैधानिक आहे. यामुळे कुणबी समूहासह सर्वांसाठी ही अट रद्द करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना कुणबी परिषदेचे पदाधिकारी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, प्रवीण देशमुख, अशोक बोबडे, वसंत घुईखेडकर, अरूण राऊत, प्रदीप वादाफळे, साहेबराव जुनघरे, प्रदीप साळवे, डॉ.दिलीप महाले, कैलास राऊत, अरविंद वाढोणकर, किशोर इंगळे, अशोकराव घारफळकर, आनंदराव जगताप, सुधाकरराव दरेकर, राजाभाऊ राऊत, सतीश भोयर, सुशांत महल्ले यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.