शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

रबीची पेरणी संकटात

By admin | Updated: October 28, 2014 23:09 IST

ढगाळ वातावरणामुळे वणी तालुक्यात रबीची पेरणी रखडली आहे. पेरणी रखडल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता बळावली आहे.

नांदेपेरा : ढगाळ वातावरणामुळे वणी तालुक्यात रबीची पेरणी रखडली आहे. पेरणी रखडल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता बळावली आहे.सध्या ढगाळ वातावरण कायम आहे. त्यातच पाऊसही येत आहे. त्यामुळे खरीपातील कपाशीवर मावा-तुडतुडे, पांढऱ्या माशीने हल्ला केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव महागडी औषधी घेऊन पिके वाचवण्याकरिता फवारणी करावी लागत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे़ यापूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीत ओलावा नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत हरभरा, गहू, जवस आदी रबी पिकांची पेरणी केली नाही.रबी हंगाम आता लांबणार आहे. पेरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ त्यामुळे रबी पिकाची पेरणी पूर्णपणे रखडली आहे़ ढगाळ वातावरणामुळे आता तरी पाऊस येईल, या आशेने काही शेतकऱ्यांनी जमीन पेरणीकरिता तयार करून ठेवली होती़ परंतु रिपरीप पावसामुळे उलट खरीप पिके दयनीय होत आहेत. सोबतच पीक विषाणूजन्य होत आहे़ त्यामुळे आॅक्टोबर महिना संपत आला तरी रबी पिकांची पेरणी झाली नाही़ परिणामी बळीराजा पुन्हा चिंतेत सापडला आहे़ वणी तालुक्यात गेल्या चार दिसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे़ या वातावरणामुळे सूर्य दर्शनही दुर्लभ झाले नाही़ वातावरणात थंडावा निर्माण झाल्याचा अनुभव येत आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये निरूत्साही परिस्थिती दिसून येत आहे. या वातावरणामुळे आजारातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. खरीप पिक संकटात असताना किमान रबी पिकापासून तरी लाभ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती़ मात्र रबी पिकही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (वार्ताहर)