शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

फोटो दारव्हा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत ...

फोटो

दारव्हा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

तालुक्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. शेतजमीन खरडून गेली. शहरात लेंडीनाल्याचे पाणी अनेक दुकाने, घरांमध्ये शिरले. त्यामुळे शेतकरी, व्यावसायिक आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, शहराध्यक्ष सिद्धार्थ गडपायले, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, जिल्हा सरचिटणीस पंढरीनाथ सिंहे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मनमोहनसिंग चव्हाण, सेवादलचे तालुकाध्यक्ष रामधन जाधव, युवक काँग्रेसचे सचिव अतुल राऊत, जमन काझी, गुलाब चव्हाण, अशोक देशमुख, अब्दुल जावेद, गोपाल सरतापे, महेमूद अली, सर्फराज खान, राजू चवात, बद्री राऊत, विजय गोकुळे, आशिष ओले, रामभाऊ ठाकरे, गजानन मडसे, प्रफुल्ल राऊत, शिवनारायण जयस्वाल, मधुकर राठोड, छोटू देशमुख, विष्णू शिंदे, राजू अवचट, अनिल अवटिक, परशुराम टेकाम, दिगांबर महल्ले, पुरेशी डोल्हारकर, राजेश्वर जाधव, अनंत कोल्हे, नरेश राऊत, रमेश डवले, विनोद ओले, सुभाष पासले, प्रवीण जाधव, परमेश्वर येवले, श्रीराम चौधरी, प्रकाश राऊत, महादेव मोहाडे, फुलसिंग राठोड, पंडित ओले, शरद लोथे, दादाराव भोयर, संदीप राठोड, नामदेव जगताप, श्रीकृष्ण वानखडे, गणेश चौधरी, अरुण वानखडे, कैलास कटके, प्रकाश कटके, गजानन वाडेकर, राजीव भोंगे, मुकेश ठाकरे, विजय मोहाडे, सागर मोहाडे, चेतन खोडे, हरसिंग चव्हाण, रमेश कांबळे, देवराव सरतापे, सदाशिव गुघाने, भास्कर राऊत, मोहन तिरमारे, घनश्याम वानखडे, सतीश बागल आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

140721\img-20210712-wa0014.jpg

तहसीलदारांना निवेदन देताना तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारी