शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणार

By admin | Updated: May 27, 2017 00:22 IST

शिवार संवाद सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून या समस्यांचे निराकरण करणार,

राजू तोडसाम : वांजरी येथे शिवार संवाद योजनेमार्फत गाळ उपसा कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : शिवार संवाद सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून या समस्यांचे निराकरण करणार, असल्याचे प्रतिपादन आमदार राजू तोडसाम यांनी केले. तालुक्यातील वांजरी येथे श्रमदानातून तळ्यातील गाळ उपसण्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाने २५ ते २८ मे या कालावधीत शिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये गाव, पोड, वस्ती, तांडा या ठिकाणी जिल्हा व तालुका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विस्तारक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसामान्यापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनाचा प्रचार व प्रसार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरु आहे. या कार्यक्रमाची सुरुवात घाटंजी तालुक्यातून करण्यात आल्याची माहिती यावेळी आमदार राजू तोडसाम यांनी आपल्या भाषणातून दिली. यावेळी संतोष चिंतावार, सुनिल बोकीलवार, शंकर सामृतवार, नंदकिशोर पंडीत, पंचायत समिती सदस्य शिला गेडाम, मंगेश वारेकर, पंकज राठोड, किशोर देशट्टीवार, नागोराव गेडाम, बंडू करमरकर, दिनेश सुरपाम, सुनिल सिडाम, राकेश नेमनवार, भाऊ रामटेके, सुनिल सिडाम, बाळ सस्ते, रुपेश चौधरी, गजानन बुरेवार, महेश चिंतावार, सतीश द्यावरशेट्टीवार, लक्ष्मण शिंदे, राजू नेमनवार, राजू नाईनवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, गावातील नागरिक , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.