शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणार

By admin | Updated: May 27, 2017 00:22 IST

शिवार संवाद सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून या समस्यांचे निराकरण करणार,

राजू तोडसाम : वांजरी येथे शिवार संवाद योजनेमार्फत गाळ उपसा कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : शिवार संवाद सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून या समस्यांचे निराकरण करणार, असल्याचे प्रतिपादन आमदार राजू तोडसाम यांनी केले. तालुक्यातील वांजरी येथे श्रमदानातून तळ्यातील गाळ उपसण्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाने २५ ते २८ मे या कालावधीत शिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये गाव, पोड, वस्ती, तांडा या ठिकाणी जिल्हा व तालुका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विस्तारक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसामान्यापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनाचा प्रचार व प्रसार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरु आहे. या कार्यक्रमाची सुरुवात घाटंजी तालुक्यातून करण्यात आल्याची माहिती यावेळी आमदार राजू तोडसाम यांनी आपल्या भाषणातून दिली. यावेळी संतोष चिंतावार, सुनिल बोकीलवार, शंकर सामृतवार, नंदकिशोर पंडीत, पंचायत समिती सदस्य शिला गेडाम, मंगेश वारेकर, पंकज राठोड, किशोर देशट्टीवार, नागोराव गेडाम, बंडू करमरकर, दिनेश सुरपाम, सुनिल सिडाम, राकेश नेमनवार, भाऊ रामटेके, सुनिल सिडाम, बाळ सस्ते, रुपेश चौधरी, गजानन बुरेवार, महेश चिंतावार, सतीश द्यावरशेट्टीवार, लक्ष्मण शिंदे, राजू नेमनवार, राजू नाईनवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, गावातील नागरिक , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.