शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

रस्ता चौपदरीकरणात गरीब बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:28 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक गरीब बेघर झाले आहे. या गरिबांचे घर पाडण्यात आले. मात्र त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने सुरू आहे.

ठळक मुद्देघराचा मोबदला नाही : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक गरीब बेघर झाले आहे. या गरिबांचे घर पाडण्यात आले. मात्र त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही.नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने सुरू आहे. त्यासाठी तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन संपादित केली. यापैकी बहुतांश जमीन मालकांना मोबदला दिला. मात्र गावांमधून गेलेल्या महामार्गामुळे अनेक गरीब बेघर झाले. त्यांचे घर चौपदरीकरणासाठी पाडण्यात आले. घरांची मोजणीही झाली. मात्र अद्याप अनेकांना मोबदला मिळाला नाही.लोणबेहळ परिसरातील जमीन मालकांना मोबदला मिळाला. मात्र याच परिसरातील गरिबांना घरे पाडूनही मोबदला दिला गेला नाही. अनेक गरीब घर पाडल्यामुळे उघड्यावर आले आहे. घरातील वृद्ध व चिमुकले संकटात सापडले. त्यांना कर्णकर्कश हॉर्न व प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक कुटुंब रस्त्याच्या कडेला दिवस काढत आहे. मोबदला मिळाल्याशिवाय त्यांना दुसरे घर बांधणे अशक्य झाले आहे.महामार्ग उठला जीवावरमहामार्गासाठी गरिबांची घरे पाडून जागा संपादित केली. त्यामुळे हा महामार्ग आमच्या जीवावर उठल्याची प्रतिक्रिया लोणबेहळच्या अनुसया पुरके यांनी व्यक्त केली. घराचे सर्वेक्षण झाले. मात्र काहींनी अद्याप घराचा ताबा सोडला नाही. रस्त्याचा आम्हाला खूप त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग