शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शतकात पहिल्यांदाच पैनगंगा कोरडीठण्ण!

By admin | Updated: August 12, 2014 00:10 IST

दरवर्षी आॅगस्ट महिन्यात पुरामुळे नदीकाठच्या गावांना तडाखा देणारी पैनगंगा यंदा कोरडी ठण्ण आहे. गेल्या १०० वर्षात पैनगंगा कधीच कोरडी पडली नव्हती, असे जुने जाणते सांगत आहे.

उमरखेड (कुपटी) : दरवर्षी आॅगस्ट महिन्यात पुरामुळे नदीकाठच्या गावांना तडाखा देणारी पैनगंगा यंदा कोरडी ठण्ण आहे. गेल्या १०० वर्षात पैनगंगा कधीच कोरडी पडली नव्हती, असे जुने जाणते सांगत आहे. पैनगंगेचे पात्र कोरडे असल्याने ५४ गावात पाणीप्रश्न निर्माण झाला असून जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. उमरखेड तालुक्याची पैनगंगा जीवनदायिनीच आहे. दरवर्षी उन्हाळ्यापर्यंत या नदीचे पात्र खळखळत असते. परंतु यंदा लांबलेल्या पावसाने पैनगंगेचे पात्र कोरडे आहे. नदी तीरावर भांबरखेडा, जगापूर, तिवरंग, झाडगाव, हातला, मुळावा, दिवट पिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, बारा, संगम चिंचोली, मार्लेगाव, लिंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, हिवरा, कारखेड, देवसरी आदी ५४ गावे आहेत. या गावातील पाणीपुरवठ्याच्या विहिरी पैनगंगेच्या तीरावर आहे. मात्र पैनगंगेचेच पात्र कोरडे असल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची छाया आहे. परंतु या भागातील लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. मानवासोबतच जनावरांनाही याचा फटका बसत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेवून दिलासा देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)