शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

निळोणा प्रकल्पात केवळ नऊ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: March 28, 2016 02:24 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात नऊ टक्के तर चापडोह प्रकल्पात ५३ टक्के पाणी शिल्लक आहे.

यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात नऊ टक्के तर चापडोह प्रकल्पात ५३ टक्के पाणी शिल्लक आहे. निळोण्याचे पाणी ३० एप्रिलपर्यंत पुरणार आहे. मेपासून इमर्जन्सी पम्पिंग करावे लागणार आहे. यामुळे यवतमाळकरांना सध्या जपून पाणी वापरावे लागणार आहे. दोन दिवसा आड होणारा पाणीपुरवठा लांबणार आहे.शहरासह लगतच्या गावांना जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. प्राधिकरणावरच सर्वसामान्यांचे पाण्याचे गणित अवलंबून आहे. गतवर्षी पावसाळ्यापूर्वीच प्रयासच्या माध्यमातून गाळ काढण्यात आला होता. निळोणा जलाशय ओव्हरफ्लो झाले होते. या जलाशयातील पाणी अधिक काळ टिकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नागरिकांचा भार वाढल्याने जलशयाने लवकरच तळ गाठला आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे.सध्या जलाशयामध्ये ३० एप्रिलपर्यंत पुरू शकेल इतकेच ९ टक्के पाणी शिल्लक आहे. यानंतर इमर्जन्सी पम्पिंग करावी लागणार आहे. गत तीन चार वर्षांत प्रथमच अशा स्वरूपाचे पाऊल प्राधिकरणाला उचलावे लागणार आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. निळोण्यापेक्षा अधिक जलसाठा चापडोह प्रकल्पात शिल्लक आहे. या ठिकाणी ५३ टक्के साठा आहे. यामुळे पुढील काळात यवतमाळच्या पाणीपुरवठ्याची भिस्त चापडोहवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)चार कोटींची थकबाकी ४जीवन प्राधिकरणाला थकीत ग्राहकांकडून ११ कोटींची वसुली करायची होती. प्रत्यक्षात सात कोटींची वसुली झाली. चार कोटींची थकबाकी अद्यापही कायम आहे. यामुळे भविष्यात पाण्याच्या कर वसुलीची अडचण वाढण्याची शक्यता आहे.