शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

ग्रामसभेचे आता चित्रीकरण करणार

By admin | Updated: September 15, 2016 01:26 IST

तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय आहे. कोणतेही कामे प्रलंबित ठेवल्या जाणार नाही.

राजनंदनी भागवत : सरपंच संघटनेच्यावतीने सत्कार दिग्रस : तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय आहे. कोणतेही कामे प्रलंबित ठेवल्या जाणार नाही. तत्काळ प्रकरणे निकाली काढल्या जाईल. सर्वसामान्यांचे कुठलेही काम थांबणार नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. प्रत्येक गावात ग्रामसभेमध्ये होणारा त्रास टाळण्यासाठी चित्रीकरण करण्यात येईल, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी राजनंदनी भागवत यांनी केले.दिग्रस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजनंदनी भागवत आणि सहायक गटविकास अधिकारी अमित राठोड रुजू झाले आहेत. त्यांचा सरपंच संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य डॉ.विष्णू उकंडे होते. सरपंच अतिशय महत्त्वाचे पद असून समाजसेवा करण्याची ही एक मोठी संधी आहे. या पाच वर्षात असे काय करा की ते पुढील ५० वर्षापर्यंत तुमचे नाव घेतले जाईल, असे डॉ.उंकडे यांनी सांगितले. यावेळी सुभाष काटेकर, ढोले, सरपंच संघटना अध्यक्ष पंकज चव्हाण, उपाध्यक्ष नितीन इंगोले, लता काटेकर, विनोद जाधव, धावजी पवार, जयसिंग जाधव, मुजमुले, प्रवीण चव्हाण, बालाजी ठाकरे, मजहर हुसेन यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. संचालन धावजी पवार, तर आभार नितीन इंगोले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)