शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

नांदगव्हाण धरणाची दुरूस्ती रखडली

By admin | Updated: January 22, 2017 00:15 IST

तालुक्यातील नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ रोजी महापुराने फुटले होते.

दिग्रस : तालुक्यातील नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ रोजी महापुराने फुटले होते. मात्र ११ वर्ष उलटूनही त्याच्या दुरूस्तीकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. अखेर सिंगद येथील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यथा मांडली आहे. नांदगव्हाण धरण फुटल्यामुळे महापूर येऊन दिग्रस, सिंगद, रुई, साखरी आदी गावातील जवळपास १ जणांचा नाहक बळी गेला. मात्र अद्यापही धरण दुरूस्तीसाठी शासनाला जाग आलेली नाही. दिग्रस शहराला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने हे धरण बांधले गेले. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्या. शासनाने वेळीच कारवाई केली असती तर उन्हाळ््यात जनावरांसाठी पाण्याची सोय झाली असती, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज होती. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, पालकमंत्री यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे स्वत: लक्ष घालावे, संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा मागवून धरणाचे काम पूर्ण करावे, जलयुक्त शिवार योजनेत हजारो कोटी रुपयांचा खर्च होत आहे. नांदगव्हाण धरणाचेही काम केले तर जलयुक्त शिवारला हातभारच लागणार आहे. हे धरण दुरूस्त झाल्यास सिंगद व धरणाखालील गावांना मोठा फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात भीमराव झळके या शेतकऱ्याने म्हटले आहे. (प्रतिनिधी)