शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
3
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
4
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
5
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
6
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
7
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
8
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
9
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
10
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
11
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
12
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
14
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
15
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
16
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; एक तरुण आला आणि...
17
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
18
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
19
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
20
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?

नांदगव्हाण धरणाची दुरूस्ती रखडली

By admin | Updated: January 22, 2017 00:15 IST

तालुक्यातील नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ रोजी महापुराने फुटले होते.

दिग्रस : तालुक्यातील नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ रोजी महापुराने फुटले होते. मात्र ११ वर्ष उलटूनही त्याच्या दुरूस्तीकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. अखेर सिंगद येथील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यथा मांडली आहे. नांदगव्हाण धरण फुटल्यामुळे महापूर येऊन दिग्रस, सिंगद, रुई, साखरी आदी गावातील जवळपास १ जणांचा नाहक बळी गेला. मात्र अद्यापही धरण दुरूस्तीसाठी शासनाला जाग आलेली नाही. दिग्रस शहराला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने हे धरण बांधले गेले. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्या. शासनाने वेळीच कारवाई केली असती तर उन्हाळ््यात जनावरांसाठी पाण्याची सोय झाली असती, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज होती. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, पालकमंत्री यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे स्वत: लक्ष घालावे, संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा मागवून धरणाचे काम पूर्ण करावे, जलयुक्त शिवार योजनेत हजारो कोटी रुपयांचा खर्च होत आहे. नांदगव्हाण धरणाचेही काम केले तर जलयुक्त शिवारला हातभारच लागणार आहे. हे धरण दुरूस्त झाल्यास सिंगद व धरणाखालील गावांना मोठा फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात भीमराव झळके या शेतकऱ्याने म्हटले आहे. (प्रतिनिधी)