शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

नांदगव्हाण धरणाची दुरूस्ती रखडली

By admin | Updated: January 22, 2017 00:15 IST

तालुक्यातील नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ रोजी महापुराने फुटले होते.

दिग्रस : तालुक्यातील नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ रोजी महापुराने फुटले होते. मात्र ११ वर्ष उलटूनही त्याच्या दुरूस्तीकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. अखेर सिंगद येथील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यथा मांडली आहे. नांदगव्हाण धरण फुटल्यामुळे महापूर येऊन दिग्रस, सिंगद, रुई, साखरी आदी गावातील जवळपास १ जणांचा नाहक बळी गेला. मात्र अद्यापही धरण दुरूस्तीसाठी शासनाला जाग आलेली नाही. दिग्रस शहराला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने हे धरण बांधले गेले. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्या. शासनाने वेळीच कारवाई केली असती तर उन्हाळ््यात जनावरांसाठी पाण्याची सोय झाली असती, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज होती. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, पालकमंत्री यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे स्वत: लक्ष घालावे, संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा मागवून धरणाचे काम पूर्ण करावे, जलयुक्त शिवार योजनेत हजारो कोटी रुपयांचा खर्च होत आहे. नांदगव्हाण धरणाचेही काम केले तर जलयुक्त शिवारला हातभारच लागणार आहे. हे धरण दुरूस्त झाल्यास सिंगद व धरणाखालील गावांना मोठा फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात भीमराव झळके या शेतकऱ्याने म्हटले आहे. (प्रतिनिधी)