शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

दिग्रस येथील अनेक भागांत नाल्या तुंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:31 IST

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपला असतानाही ...

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपला असतानाही शहरात नाल्यासफाई कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे नगरपालिकेला मान्सूनपूर्व कामांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. बाराभाई मोहल्लासह परिसरात नेहमीच गुडघ्यापर्यंत पाणी साचते. याच भागातील एका हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाली चक्क कचरा व खत टाकून बुजविण्यात आली आहे. मात्र, नगरपालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या धावंडा नदीला पूर आला की, विठ्ठलनगर, शंकरनगर, गंगानगर व नदीकाठावरील अनेक घरांत पाणी शिरते. त्यात आधीच नाल्या तुडुंब भरल्याने त्यातील पाणी अनेकांच्या घरात शिरते. अशावेळी त्या भागातील नागरिकांना घरात झोपण्यासाठी तर सोडाच बसण्यासाठीही जागा नसते. महिलांना घरात शिरलेल्या घाण पाण्यात बसून स्वयंपाक करावा लागतो, तेथेच जेवणही तयार करावे लागते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.