शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

आर्णी येथे व्यापाऱ्यांचा मूक मोर्चा

By admin | Updated: April 19, 2017 01:20 IST

येथील बाजार समितीचे संचालक आणि व्यापाऱ्याला ठाणेदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करीत येथील व्यापाऱ्यांनी

बाजारपेठ बंद : ठाणेदाराकडून उद्धट वागणुकीचे प्रकरण आर्णी : येथील बाजार समितीचे संचालक आणि व्यापाऱ्याला ठाणेदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करीत येथील व्यापाऱ्यांनी आज बाजारपेठ बंद ठेऊन मुक मोर्चा काढला. तसेच तहसीलदारांना निवेदनही दिले आहे. आर्णी येथील व्यापारी अमोल बेलगमवार यांच्याकडे चोरी झाली होती. या चोरीच्या तक्रारीवरून ठाणेदारांनी त्यांना शिवीगाळ करून तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला होता. या प्रकाराने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी घटनेचा निषेध म्हणून आर्णी येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. तसेच आर्णी तहसीलवर मुक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. या निवेदनावर आर्णी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, सचिव अजय छल्लाणी, भिकुभाई पटेल, नितीन निनावे, संदीप लोळगे, विठ्ठल देशमुख, चिराग शहा, गोलु राठी, शीतल वर्मा, पवन बजाज, अमोल बेलगमवार, राजेश सरोदे, सचिन निकडे, अनिल बेलगमवार, अविनाश कोषटवार, अजय बनगिनवार, फैयाज सैयद, रवी बोरा, गजानन चौधरी, राजेंद्र नालमवार, छोटू देशमुख, अमीन इसानी, सुनील मांडेकर, नीलेश चिंतावार, प्रशांत लिंगावार, संजय बोरा, श्रीकांत काळे, महेंद्र मनवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यापासून तहसीलपर्यंत काढण्यात आलेल्या या मुक मोर्चात व्यापारी काळ््याफिती लावून सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)