शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:28 IST

तालुक्यात ९ आणि १० जूनला मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पार्डी (निंबी), वालतूर (रेल्वे), भोजला, शेलू, रंभा, पिंपळगाव (मुं), वनवार्ला, ...

तालुक्यात ९ आणि १० जूनला मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पार्डी (निंबी), वालतूर (रेल्वे), भोजला, शेलू, रंभा, पिंपळगाव (मुं), वनवार्ला, कवडीपूर, धनकेश्वर परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर जमीन खरडून गेली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

ढगफुटीसारख्या पावसाने जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नाल्याला आलेल्या पुराने खरडून गेल्या. पिंपळगाव, रंभा या गावातील शेतकऱ्यांचे ऊस, केळी, पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे तत्काळ नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावे. तसेच जादा दराने बियाणे, खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन तालुका रिपाइं (आठवले) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदनावर बाळासाहेब वाठोरे, लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, प्रा. अंबादास वानखेडे, समाधान केवटे, कैलास श्रावणे, प्रेम ठोके, प्रकाश धुळे, अमर पाटील, भीमराव कांबळे, जयराम माथने, दिलीप धुळे, शंकर कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.