शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

भारतातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:46 IST

फोटो पुसद : स्वातंत्र्यापूर्वी भारत देश अत्यंत श्रीमंत, वैभवसंपन्न, सुजलाम, सुफलाम होता. या वैभवशाली देशातून सोन्याचा धूर निघत ...

फोटो

पुसद : स्वातंत्र्यापूर्वी भारत देश अत्यंत श्रीमंत, वैभवसंपन्न, सुजलाम, सुफलाम होता. या वैभवशाली देशातून सोन्याचा धूर निघत होता, परंतु परकियांच्या आक्रमणामुळे, पारतंत्र्यामुळे देश दारिद्र्य, विविध समस्येच्या खाईत लोटला गेला. आता स्वातंत्र्य मिळाल्याने पुन्हा एकदा देशातून सोन्याचा धूर निघवा, असे प्रतिपादन प्रा.विठ्ठल शिंदे यांनी केले.

येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन जाधव यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजय उंचेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रासेयोचे जिल्हा समन्वयक प्रा.प्रदीप राऊत, पर्यवेक्षक ज्याेती तगलपल्लेवार उपस्थित होते.

‘स्वातंत्र्यप्राप्तीचे अमृत महोत्सवी वर्ष-एक सिंहावलोकन’ या विषयावर बोलताना प्रा.विठ्ठल शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीला लागलेली कीड म्हणजे अनास्था, धर्म आणि जात. यातून भारताची सुटका होऊन देदिप्यमान प्रगती होऊन पुन्हा एकदा भारत देशातून सोन्याचा धूर निघू दे, असे आशावादी मत त्यांनी मांडले.

प्राचार्य विजय उंचेकर यांनी भारताचा इतिहास छत्रपतींच्या मावळ्यांच्या रक्ताचा, त्यागाचा, सामर्थ्याचा, स्वाभिमानाचा असल्याचे सांगून, यातून देशाच्या युवकांनी प्रेरणा घेऊन देशाला महासत्तेच्या दारात नेण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. सहकार्यक्रम अधिकारी प्रा.अर्चना पाल यांनी आभार मानले. या ऑनलाइन व्याख्यानाला हभप महेंद्र महाराज मस्के, डाॅ.सचितानंद बिचेवार, प्रा.अजय राठोड, प्रा.नीता खराटे, प्रा.एस.एल. राठोड व विद्यार्थी उपस्थित होते.