शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जैन धर्मगुरू विजयराजजी म.सा. यांचा यवतमाळात मंगल प्रवेश

By admin | Updated: March 6, 2017 01:26 IST

होळी चातुर्मासानिमित्त जैन धर्मगुरू आचार्य भगवंत प.पू. १००८ श्री विजयराजजी म.सा. यांचा रविवारी सकाळी यवतमाळात मंगल प्रवेश झाला.

यवतमाळ : होळी चातुर्मासानिमित्त जैन धर्मगुरू आचार्य भगवंत प.पू. १००८ श्री विजयराजजी म.सा. यांचा रविवारी सकाळी यवतमाळात मंगल प्रवेश झाला. त्यांचा मंगलपाठ येथील राजेंद्रनगरातील निसर जैन धर्मस्थानकात दररोज दुपारी ३ वाजता राहील. तसेच दररोज सकाळी ८.३० ते ९.३० या वेळात त्यांचे प्रवचन होणार आहे.नागपूर मार्गावरील आरटीओ कार्यालयाजवळून कळंब चौक, टांगा चौक, पाचकंदील चौक, हनुमान आखाडा चौक, स्टेट बँक चौक ते निसर जैन धर्मस्थानकात भक्तांच्या उपस्थितीत त्यांचा मंगल प्रवेश झाला. त्यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक आदी प्रांतातून भक्तांची उपस्थिती होती. यावेळी आचार्यांनी मार्गदर्शन केले. सर्वांच्या हिताकरिता कृषी प्रधान, ऋषीप्रधान ही भारताची संस्कृती आहे. त्यामुळेच आपली संस्कृती सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. संचालन श्री संघाचे प्रवक्ता जितेंद्र गेलडा यांनी केले. यावेळी वरिष्ठ श्रावक, श्राविकांची उपस्थिती होती, असे श्री संघाचे अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र खिवसरा यांनी कळविले आहे. मंगलपाठ आणि प्रवचनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री संघातर्फे करण्यात आली आहे. (वार्ताहर)