शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आजची रात्र ठरणार वैऱ्याची

By admin | Updated: February 15, 2017 02:50 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांसाठी बुधवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे.

९२८ उमेदवार : १३ लाख ७३ हजार मतदार यवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांसाठी बुधवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात ९२८ उमेदवारांचे भवितव्य १३ लाख ७३ हजार मतदार ठरविणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी ३१९, तर पंचायत समितींच्या ११० गणांसाठी ६०९ मतदार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात १३ लाख ७३ हजार १०४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात सात लाख २१ हजार २५४ पुरूष, तर सहा लाख ५१ हजार ८४० महिला मतदार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी एक हजार ७१२ मतदान केंद्र राहतील. गुरूवारी सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरूवात होणार आहे. आता जाहीर प्रचार संपल्याने उमेदवार आणि नेत्यांसाठी बुधवारची रात्र महत्त्वाची ठरणार आहे. मतदानाच्या पूर्वीची रात्र प्रत्येक निवडणुकीत ‘कत्ल की रात’ म्हणून ओळखली जाते. या रात्रीतूनच उमेदवारांचे जय-पराजयाचे आडाखे बांधले जातात. कच्चे दुवे शोधून संबंधित भागात जादा जोर लावला जातो. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद, नितीचा अवलंब केला जातो. यातून विजय सुकर करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळेच ही रात्र महत्त्वाची ठरते. या रात्री उमेदवार, कार्यकर्ते, नेते सर्वच अक्षरश: जागली करतात. रात्रीतून चित्र पालटविण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यामुळे यावेळी बुधवारची ही रात्र सर्व ९२८ उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)