शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये पारंपरिक वस्तूंचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:39 IST

आधुनिक काळातही ग्रामीण भागात पारंपरिक वस्तूंचे महत्त्व कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागात आजही पाटा, वरवंट्यांची क्रेज कायम असल्याचे दिसते.

एकनाथ पवार ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : आधुनिक काळातही ग्रामीण भागात पारंपरिक वस्तूंचे महत्त्व कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागात आजही पाटा, वरवंट्यांची क्रेज कायम असल्याचे दिसते.ग्रामीण भागात दगडी पाटे, वरवंट्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आधुनिक काळात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सर्वत्र यांत्रिकीकरणाचा वापर वाढला. त्याचे लोण स्वयंपाक गृहापर्यंत पोहोचले. यांत्रिकीकरणामुळे स्वयंपाक घरातील काही कामे कमी वेळेत होऊ लागली. मिक्सरच्या वापरामुळे दगडी पाटा, वरवंटा आणि खलबत्ताच्या सहाय्याने मसाल्याचे पदार्थ एकत्रित करण्याचे काम मागे पडले. ग्रार्इंडरमुळे ही कामे काही सेकंदातच होऊ लागली.बाजारात उपलब्ध असणाऱ्या फूड प्रोसेसर व मिक्सरमुळे मसाले बनविण्याचे काम अगदी कमी वेळेत आणि आरामात होते. यामुळे गृहिणींचा कल तिकडे वाढला. तथापि मिक्सरमध्ये बारीक केलेल्या मसाल्यांची चांगली चव येत नसल्याने आजही ग्रामीण व शहरी भागातील काही महिला पुरण पोळीचे पुरण असो, वा आमटीचा मसाला असो, यासाठी पाटे, वरवंट्याचा वापर करतात. त्यावर वाटलेल्या हाताच्या चवीला प्राधान्य देतात. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातदेखील बहुतांश ठिकाणी आजही पाटा व वरवंट्यालाच महत्व आहे.विशिष्ट प्रकारचे घडीव व कोरीव काम केल्यानंतर पाटे, वरवंटे तयार होतात. दगड फुटला, तर सगळी मेहनत फुकट जाण्याची भिती असते.