शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

शेकडो कुटुंबांना भोगाव्या लागताहेत नरकयातना

By admin | Updated: July 14, 2015 01:53 IST

सदनिकांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. मोकळ््या जागेत सोडून देण्यात

यवतमाळ : सदनिकांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. मोकळ््या जागेत सोडून देण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे लोहारा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या शेकडो कुटुंबांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. रेल्वे रुळालगत असलेल्या वसाहतींमधील नागरिक मागील काही वर्षांपासून या जीवघेण्या समस्येला तोंड देत आहेत. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी मात्र याविषयी तोंड उघडायला तयार नाही. या उलट नवीन सदनिकांना परवानगी दिली जात आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रात सदनिकांची गर्दी वाढली आहे. बिल्डर्सकडून मात्र नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाही. वार्ड क्र. पाच अंतर्गत राऊत नगरातील सदनिकांमधील सांडपाणी रेल्वे रुळाकडे सोडून देण्यात आले आहे. याठिकाणी मोठे गटार तयार झाले आहे. या सांडपाण्याची दुर्गंधी आणि डासांचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय महावीरनगर परिसरात असलेल्या सदनिकांच्या सांडपाण्यानेही यामध्ये भर घातली आहे. काही दिवसांपूर्वी तर या पाण्यामुळे खुल्या प्लॉटला गटाराचे स्वरूप आले होते. काही उपाय योजना केल्याने ते रुळालगत थांबविण्यात आले. मात्र डासांचा प्रादुर्भाव या भागातील नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. शिवाय या ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या इतर भागातील सदनिकांचीही स्थिती यापेक्षा वेळी नाही. सांडपाण्याचे मोठमोठे लोट नागरिकांच्या घरासमोरून वाहतात. ग्रामपंचायतीकडून थातूरमातूर साफसफाई केली जाते. विशेष म्हणजे ग्रामपंचायत पदाधिकारी वास्तव्याला असलेल्या भागातील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. (वार्ताहर)यवतमाळ : सदनिकांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. मोकळ््या जागेत सोडून देण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे लोहारा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या शेकडो कुटुंबांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. रेल्वे रुळालगत असलेल्या वसाहतींमधील नागरिक मागील काही वर्षांपासून या जीवघेण्या समस्येला तोंड देत आहेत. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी मात्र याविषयी तोंड उघडायला तयार नाही. या उलट नवीन सदनिकांना परवानगी दिली जात आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रात सदनिकांची गर्दी वाढली आहे. बिल्डर्सकडून मात्र नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाही. वार्ड क्र. पाच अंतर्गत राऊत नगरातील सदनिकांमधील सांडपाणी रेल्वे रुळाकडे सोडून देण्यात आले आहे. याठिकाणी मोठे गटार तयार झाले आहे. या सांडपाण्याची दुर्गंधी आणि डासांचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय महावीरनगर परिसरात असलेल्या सदनिकांच्या सांडपाण्यानेही यामध्ये भर घातली आहे. काही दिवसांपूर्वी तर या पाण्यामुळे खुल्या प्लॉटला गटाराचे स्वरूप आले होते. काही उपाय योजना केल्याने ते रुळालगत थांबविण्यात आले. मात्र डासांचा प्रादुर्भाव या भागातील नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. शिवाय या ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या इतर भागातील सदनिकांचीही स्थिती यापेक्षा वेळी नाही. सांडपाण्याचे मोठमोठे लोट नागरिकांच्या घरासमोरून वाहतात. ग्रामपंचायतीकडून थातूरमातूर साफसफाई केली जाते. विशेष म्हणजे ग्रामपंचायत पदाधिकारी वास्तव्याला असलेल्या भागातील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. (वार्ताहर)लोहारा ग्रामपंचायतीची जुनी वस्ती वगळता इतर कुठल्याही भागात अपवादानेही सांडपाण्याच्या नाल्या तयार झालेल्या नाही. नागरिकांनी वैयक्तिक शोषखड्डे तयार करून सांडपाणी मुरविण्याचे केलेले प्रयोगही काही दिवसानंतर निकामी होत आहे. परिणामी जागोजागी गटारं तयार झाले आहेत.