शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आॅनलाईन भूखंड अर्र्जही टप्प्याटप्प्याने

By admin | Updated: March 6, 2017 01:18 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने आता नवीन भुखंडासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एमआयडीसी : विकसितशिवाय प्रक्रिया नाहीयवतमाळ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने आता नवीन भुखंडासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यात सध्या नवीन भुखंडासाठी अर्ज स्वीकारणे बंद आहे. संपूर्ण विकसित भूखंड उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होत आहे.एमआयडीसीमधील भूखंड वितरणाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. परंतु वर्षभर आॅनलार्र्ईन अर्ज स्वीकारण्याची लिंक सुरू न ठेवता, ज्या एमआयडीसीमध्ये भूखंड वितरणासाठी उपलब्ध आहे, त्याची आगाऊ सूचना देऊन काही दिवसांसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातात आणि पुन्हा लिंक बंद करण्यात येते. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध एमआयडीसी साठी टप्प्याटप्प्याने भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुसद येथील ७० ते ८० व दिग्रस येथील दोन भूखंडासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. १ मार्चपर्यंत यासाठी लिंक सुरू होती. परंतु त्यानंतर ती बंद करण्यात आली. आता आलेल्या अर्जांवर विचार करून भूखंड वितरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर इतर एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध असल्यास त्यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. जिल्ह्यातील काही एमआयडीसींमध्ये भूखंड शिल्लक असले तरी ते विकसित नसल्याने त्यांचे वितरण करण्यात येत नाही. ज्या एमआयडीसींमध्ये रस्ते, वीज व पाणी अशा सर्व सोयी भूखंडापर्यंत पोहचल्या आहेत, तेच भूखंड वितरीत करण्याचे एमआयडीसीचे धोरण आहे. येत्या काळात कळंब, घाटंजी व दारव्हा येथील भूखंडांसाठी लिलाव पद्धती राबविली जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नवीन भूखंड घेऊन नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या किंवा आहे तो उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्नात असलेल्या उद्योजकांनी तयार असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)