शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

पैनगंगेच्या कोरड्या पात्रात उपोषण

By admin | Updated: March 31, 2017 02:28 IST

विदर्भ-मराठवाड्याची जीवनदायी पैनगंगा कोरडी पडल्याने इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी या भागातील....

भीषण टंचाई : इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणीउमरखेड : विदर्भ-मराठवाड्याची जीवनदायी पैनगंगा कोरडी पडल्याने इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी भोजनगर तांडा येथील पैनगंगेच्या कोरड्या पात्रात बुधवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. विदर्भ-मराठवाड्यातील अनेक गावातील नागरिक यात सहभागी झाले आहेत. पैनगंगा नदी यावर्षी हिवाळ्यातच कोरडी पडली. त्यामुळे नदीतीरावरील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत ५ मार्च रोजी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. परंतु गाजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट बंद केल्याने खालच्या भागात पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे या तीरावरील अनेक गावात पाणीटंचाई कायम आहे. इसापूर धरणाचे पाच टीएमसी पाणी सोडावे, या मागणीसाठी बिटरगावजवळील भोजनगर तांडा येथे नागरिक उपोषणाला बसले आहे. त्यात विदर्भातील बिटरगाव, भोजनगर तांडा, रामरतननगर तांडा, मुरली, पिंपळगाव, लिंगी, सहस्त्रकुंड तर मराठवाड्यातील बोरगडी, धानोरा, शेलोडा, एकंबा, कवठा, शिरपल्ली, शेंदोडा, पळसपूर, डोल्हारी या गावातील नागरिकांचा समावेश आहे. अद्यापपर्यंत या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही. आता प्रशासन या प्रकरणी काय निर्णय घेते आणि पाणी केव्हा सोडते, याकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)