शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा

By admin | Updated: January 22, 2015 02:14 IST

शेतकऱ्यांनी स्वत:च्या व गावाच्या विकासाकरिता एकोपा ठेवण्याबरोबरच परस्परांना सहकार्य करण्याचे धोरण अवलंबून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, ....

यवतमाळ : शेतकऱ्यांनी स्वत:च्या व गावाच्या विकासाकरिता एकोपा ठेवण्याबरोबरच परस्परांना सहकार्य करण्याचे धोरण अवलंबून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांनी केले.जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्यावतीने शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रकल्पाअंतर्गत चौकी (आकपुरीे) शेतकऱ्यांसाठी आयोजित कृषी व कायदेविषयक प्रबोधन शिबीरात त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.एम.एम. आगरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, तहसीलदार अनुप खांडे, गटविकास अधिकारी ईश्वरकर, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.आर.के.मनक्षे, अ‍ॅड.राजेश चव्हाण, डॉ.पालार्वार, प्राचार्य अविनाश शिर्के, भा.उ.वाघमारे तसेच लोकप्रतिनिधी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी विविध शासकीय योजना व त्यासाठी शासन देत असलेल्या अनुदानाची माहिती दिली. यावेळी वरिष्ठ कृषी संशोधक डॉ.पालार्वार, मधुकरराव खडसे, अ‍ॅड.आर.के. मनक्षे यांनी मार्गदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)