शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा

By admin | Updated: January 22, 2015 02:14 IST

शेतकऱ्यांनी स्वत:च्या व गावाच्या विकासाकरिता एकोपा ठेवण्याबरोबरच परस्परांना सहकार्य करण्याचे धोरण अवलंबून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, ....

यवतमाळ : शेतकऱ्यांनी स्वत:च्या व गावाच्या विकासाकरिता एकोपा ठेवण्याबरोबरच परस्परांना सहकार्य करण्याचे धोरण अवलंबून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांनी केले.जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्यावतीने शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रकल्पाअंतर्गत चौकी (आकपुरीे) शेतकऱ्यांसाठी आयोजित कृषी व कायदेविषयक प्रबोधन शिबीरात त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.एम.एम. आगरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, तहसीलदार अनुप खांडे, गटविकास अधिकारी ईश्वरकर, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.आर.के.मनक्षे, अ‍ॅड.राजेश चव्हाण, डॉ.पालार्वार, प्राचार्य अविनाश शिर्के, भा.उ.वाघमारे तसेच लोकप्रतिनिधी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी विविध शासकीय योजना व त्यासाठी शासन देत असलेल्या अनुदानाची माहिती दिली. यावेळी वरिष्ठ कृषी संशोधक डॉ.पालार्वार, मधुकरराव खडसे, अ‍ॅड.आर.के. मनक्षे यांनी मार्गदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)