शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

कापूस लागवडीचा कालावधी संपला

By admin | Updated: June 28, 2014 01:18 IST

कृषी विभागाच्या ज्ञानानुसार कापूस लागवडीचा कालावधी संपला आहे. यानंतर लागवड केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी केले.

यवतमाळ : कृषी विभागाच्या ज्ञानानुसार कापूस लागवडीचा कालावधी संपला आहे. यानंतर लागवड केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी केले. मात्र पावसाने हुलकवणी दिल्याने पेरणीच झाली नाही. हे कपाशीच्या महागड्या बियाण्यांचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. तर आता शेतकऱ्यांची सारी मदार सोयाबीनवरच आहे.जिल्ह्यात जून अखेर २० टक्के क्षेत्रात पेरणी आटोपल्याचा अंदाज आहे. दोन लाख हेक्टरवर पेरणी झाली असून त्यात सर्वाधिक एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. तर ३० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. तुरीसह इतर पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली. ३० जूनपूर्वी कापसाची लागवड झाल्यास चांगले उत्पादन येते, असा कृषी तज्ञ आणि शेतकऱ्यांचाही अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घाई केली. ओलीताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनीतर संपूर्ण पेरणीच आटोपली. मात्र आता पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी धास्तावले. ८० टक्के क्षेत्रात अद्याप पेरण्या व्हयच्या आहे. कापूस लागवडीचा कालावधी संपत आला आहे. अशा स्थितीत सोयाबीन हा एकमेव पर्याय शेतकऱ्याकडे शिल्लक राहीला आहे. त्यामुळे पाऊस बरसल्यानंतर कापसा ऐवजी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होेण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)