शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
4
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
5
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
6
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
8
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
9
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
10
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
11
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
12
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
13
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
14
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
15
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
16
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
17
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
18
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
19
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
20
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

नेर तालुक्यात डायरियाचा बळी

By admin | Updated: July 31, 2016 01:03 IST

विहिरीचे दूषित पाणी पिल्याने तालुक्याच्या रत्नापूर (ढेका) येथील अनेकांना डायरियाची लागण झाली आहे.

नेर : विहिरीचे दूषित पाणी पिल्याने तालुक्याच्या रत्नापूर (ढेका) येथील अनेकांना डायरियाची लागण झाली आहे. दरम्यान उपचार घेताना सलाबाई धर्माजी राठोड (७२) महिलेचा मृत्यू झाला. शंभर लोकवस्तीच्या या गावाला नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाईपलाईन फुटल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे काही नागरिकांनी विहिरीतील पाण्याचा वापर सुरू केला. त्यामुळे अनेकांना अतिसार, उलटीचा त्रास सुरू झाला. योगेश प्रमोद लेंडे (१७), प्रभाकर संभाजी मस्के (६२), कमल प्रभाकर मस्के (६०), अलका मस्के (३५), सलाबाई धर्माजी राठोड (७२) यांना नेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अलका मस्के व सलाबाई राठोड यांंना यवतमाळ येथे हलविण्यात आले. शनिवारी सकाळी सलाबाई राठोड यांचा मृत्यू झाला. सदर घटनेमुळे रत्नापूर येथील नागरिकांत प्रचंड भीती निर्माण झाली आहे. दरम्यान आरोग्य विभागाने रत्नापूर ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य सेवा सुरू केली आहे. बाधित रुग्णांची तपासणी या ठिकाणी केली जात आहे. दरम्यान शनिवारी माया पुरुषोत्तम राठोड (३५) आणि एका वृद्धेला नेर रुग्णालयात दाखल केले आहे. सदर गावाला सभापती भरत मसराम यांनी भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)