शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

गणरायाला भक्तिपूर्ण निरोप

By admin | Updated: September 16, 2016 03:01 IST

गेले दहा दिवस मनोभावे उपासना केल्यानंतर गुरुवारी जल्लोषात विसर्जन करण्यात आले. यवतमाळ

यवतमाळ : गेले दहा दिवस मनोभावे उपासना केल्यानंतर गुरुवारी जल्लोषात विसर्जन करण्यात आले. यवतमाळ शहरात देखाव्यांमध्ये कल्पकता दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकाही ‘निर्विघ्न’ पार पाडल्या. विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे काही किरकोळ अपवाद वगळता कुठेही अनुचित घटना घडली नाही. दहा दिवसांचा गणपती बसविणाऱ्या सर्वसामांन्य घरगुती भाविकांनीही हातगाडीवर मूर्तीची सजावट करून छोटेखानी मिरवणुका काढल्या. ‘एक दोन तीन चार गणपती की जयजयकार’ असा जयघोष करीत बच्चे कंपनी मिरवणुकांच्या पुढे चालत होती. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तर चौका चौकात गुलालाची उधळण करीत उत्साहात आनंदाचा रंग भरला. यवतमाळातील गणेशोत्सवाच्या विसर्जनाला बुधवारपासून प्रारंभ झाला. गुरूवारी मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. यासाठी यवतमाळ नगरपरिषदेने लकडगंज परिसरात मोठे जलकुंड निर्माण केले होते. या जलकुंडाच्या बाजूलाच निर्माल्य कलश उभारण्यात आला. त्यात हार, फुल आणि पुजेचे साहित्य विसर्जित करण्यात आले. याचे खत तयार करण्यात येणार आहे. जलकुंडात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विरघळल्याच नाही. या मूर्ती विरघळण्यासाठी खाण्याचा सोडा हौदात टाकण्यात येणार आहे. यामुळे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विरघळतील.लकडगंजमधील जलकुंडाला मिळालेला प्रतिसाद पाहाता पुढील वर्षी नगरपरिषद शहरालगतच्या सर्वच भागात जलकुंड उभारणार आहे.