शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वाढोणा येथे कापूस व्यापाऱ्यांची मनमानी

By admin | Updated: April 1, 2017 00:35 IST

कापूस व्यापाऱ्यांची मनमानी सुरू असल्याने परिसरातील कापूस उत्पादक त्रस्त झालेले आहेत.

मंगेश चवरडोल   किन्ही (जवादे) कापूस व्यापाऱ्यांची मनमानी सुरू असल्याने परिसरातील कापूस उत्पादक त्रस्त झालेले आहेत. विविध कारणे पुढे करून क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपये कमी देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. रिधोरा येथील शेतकरी दीपक पवार, लोणबले, यंगारे हे वाढोणा बाजार येथील विमल अ‍ॅग्रो जिनिंगमध्ये कापूस विकण्यासाठी गेले होते. त्यांच्या कापसाला चार हजार ६०० ते चार हजार ९०० रुपये दर दिला जाईल, असे सांगण्यात आले. कापसावर पाणी मारून आहे, असे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्ष कापसाचा दर पाच हजार ६०० ते पाच हजार ८०० रुपये आहे. शेवटी या शेतकऱ्यांना उद्धट वागणूक देऊन परत पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या कापसावर पाणी मारले असल्याचा आरोप केला जातो. दुसरीकडे याच जिनिंगमध्ये मोटर लावून कापसावर पाणी मारले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. सदर प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. रिधोरा येथील शेतकरी दीपक पवार यांनी आपल्या कापसाला चार हजार ८०० रुपये दर दिल्याचे सांगितले. कापसू पाण्याचा असल्याचा आरोप करण्यात आल्याचे ते म्हणाले.