शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सर्व बोंडअळीग्रस्तांना भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:17 IST

तालुक्यातील लोणबेहळ परिसरातील सर्वच गावे बोंडअळीच्या सर्वेक्षणातून वगळण्यात आली. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करून सर्व नुकसानग्रस्त शेतकºयांना बोंडअळीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : लोणबेहळ सर्कलमधील शेतकºयांची धडक

ऑनलाईन लोकमतआर्णी : तालुक्यातील लोणबेहळ परिसरातील सर्वच गावे बोंडअळीच्या सर्वेक्षणातून वगळण्यात आली. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करून सर्व नुकसानग्रस्त शेतकºयांना बोंडअळीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांच्या नेतृत्वात बुधवारी लोणबेहळ सर्कलमधील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. शेतकºयांसह परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. बोंडअळी सर्वेक्षणात मंडळातील सर्व गावे वगळण्यात आली. त्या सर्व गावांचा पुन्हा सर्वे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, ही प्रमुख मागणी यावेळी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली.गारपीट झाल्याने शेतकºयांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली नाही. यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून ही नोंद करण्यात यावी. यासोबतच लोणबेहळ येथील स्टेट बँक शाखा पूर्ववत लोणबेहळलाच सुरू करण्यात यावी, वनविभागाची जागा लोणबेहळ येथील जिल्हा परिषद शाळेला त्वरित हस्तांतरित करण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्राला भौतिक सुविधा पुरविण्यात याव्या, रेतीघाटामुळे रस्त्यांची होत असलेली दुरवस्था बघता खणीकर्म निधी देण्यात यावा, पारधी बेडा येथील पारधी समाजाच्या ताब्यातील जागा नियमानुकूल करून घरकुल देण्यात यावे, राणीधानोरा उपकेंद्राला निधी देण्यात यावा अशा विविध मागण्या जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आल्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, दिलीप चौहाण, विकास खडसे, उमेश आचनवार, सरपंच शरद भगत, योगेश तिवारी, सरपंच दिनेश ठाकरे, पिंटू चौधरी, अरुण टाके आदी उपस्थित होते.