शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कळंब तहसीलच्या उपक्रमाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

By admin | Updated: January 8, 2016 03:19 IST

शेतकऱ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या कायद्यांचा गोष्टींतून बोध व्हावा, गोष्टीरुपाने जमीन व्यवहार निती समजावी,

कळंब : शेतकऱ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या कायद्यांचा गोष्टींतून बोध व्हावा, गोष्टीरुपाने जमीन व्यवहार निती समजावी, यासाठी कळंब तहसील कार्यालयाने पुढाकार घेतला. फलकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करण्याचा अनोखा प्रयोग सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. विशेष म्हणजे, या उपक्रमाची जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते यांनी हा उपक्रम पाहण्यासाठी तहसील कार्यालयाला भेट दिली. सर्व फलकांची अतिशय बारकाईने पाहणी केली. एवढेच नाही तर, फलकाचे वाचनही केले. तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडून त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. यापुढेही असेच नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची अपेक्षाही व्यक्त केली.ग्रामीण भागात शेतजमिनीची खरेदी-विक्री, गहाणखत, पंच खरेदी, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण, भाऊबंदकीतील वाद विचारात घेऊन सोप्या गोष्टीरुपाने ही माहिती मांडण्यात आली. त्यामुळे येणाऱ्या काळात या बोधकथेतून बोध घेत सकारात्मक परिणाम दिसून येतील असा, विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)