शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या मदत आदेशात बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:14 IST

गुलाबी बोंडअळीच्या मदतीतून जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळे वगळण्यात आली. यामुळे सव्वा लाख शेतकरी मदतीतून बाद झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गुलाबी बोंडअळीच्या मदतीतून जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळे वगळण्यात आली. यामुळे सव्वा लाख शेतकरी मदतीतून बाद झाले. हा निर्णय मागे घेण्याची मागणी महागाव तालुक्यातील शेतकºयांनी मुख्यमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली. मागणी मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही दिला आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतरही पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न ग्राह्य धरून मदत देण्याचा फतवा निघाला आहे. त्यातही जिल्ह्यातील तब्बल ४२ महसूल मंडळांना मदतीतून वगळण्यात आले. यात महागाव तालुक्यातील मंडळांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे बोंडअळीचा विषय महागाव तालुक्यातून समोर आला. मात्र तीच गावे मदतीमधून बाद झाली. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकºयांनी राज्य सरकारच्या कामकाजावर तीव१ रोष नोंदविला आहे.बोंडअळीच्या मदतीचा सध्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी शेतकºयांनी केली ाहे. सरकारने निर्णय मागे न घेतल्यास जिल्हा कचेरीला घेराव घालण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. यावेळी शेतकºयांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी मनीष जाधव, नरेंद्र जाधव, मनोहर चिचपाड, प्रदीप जाधव, शेख हनिफ, तुकाराम चव्हाण, अरविंद चिचपाड, देवानंद अंबोरे, संजय चव्हाण, वसंत जाधव, अनुप चव्हाण, विलास जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते