शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प

By admin | Updated: October 25, 2014 22:47 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार असून रबी बियाणे ५० टक्के अनुदानावर

यवतमाळ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार असून रबी बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ४० प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. एका प्रकल्पामध्ये एक हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे रबी हंगामासाठी लागणारे बियाणे या प्रकल्पातून ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच खत आणि फवारणीसाठी लागणारे औषधी पुरविली जाणार आहे. एका शेतकऱ्याला साडेसात हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे.यामाध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घातली जाणार आहे. कडधान्यक्षेत्रात वाढ करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या बोजामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. अनेक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. अशा स्थितीत शासनाच्या विविध योजना आहे. मात्र त्याचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून हाती घेतला हा उपक्रम शेतकऱ्यांच्या कितपत उपयोगी पडतो यावर या प्रकल्पाचे भविष्य अवलंबून आहे. हा प्रकल्प योग्यरीत्या राबविला तर शेतकऱ्यांना रबी हंगामात मोठी मदत होणार आहे. त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची. (शहर वार्ताहर)