शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंजनखेडच्या वृध्द माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: February 25, 2017 00:56 IST

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीला आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गालबोट लागले आहे.

राजकीय वैमनस्य : निवडणुकीला गालबोट आर्णी : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीला आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गालबोट लागले आहे. राजकीय वैमनस्यातून दोघांनी अंजनखेड येथील वयोवृद्ध माजी सरपंच यादवराव गुलाबराव वानखडे (७५) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. जखमी यादवराव यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने नागपूरला हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद निवडणुकीत यादवराव वानखडे यांच्या कुटुंबातील महिला सदस्य काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या. त्याचा राग धरुन हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी अशोक शंकरराव वानखडे यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी भादंवि ३०७, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. स्वप्नील पेंदोर (२२) व प्रदीप धोंडू पेंदोर (२०) दोनही रा. अंजनखेड अशी आरोपींची नावे आहेत. हल्ल्यानंतर पसार झालेले आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. दरम्यान आर्णी तालुका काँग्रेस कमिटीचे प्रमुख साजिद बेग यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)