शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

५० गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By admin | Updated: April 20, 2017 00:28 IST

जिल्ह्यातील ३४२ प्रकल्पांनी तळ गाठला. यामुळे प्रकल्पालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली.

तीन प्रकल्पातून पाणी सोडले : नागरिकांच्या आंदोलनानंतर घेतली दखल यवतमाळ : जिल्ह्यातील ३४२ प्रकल्पांनी तळ गाठला. यामुळे प्रकल्पालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली. यामुळे जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमधील पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. यातून ५० गावांतील पाणी टंचाईची समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे. पाणीटंचाई निवारणासाठी अनेक प्रकल्पांतील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. काही गावांमध्ये भीषण स्थिती निर्माण झाल्याने नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी तेथील गामस्थांनी केली होती. त्याबाबत पाटबंधारे विभागाकडे हा प्रस्ताव विचाराधीन होता. अखेर पाटबंधारे विभागाने सोमवारी सायंकाळी तीन प्रकल्पातील पाणी सोडण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. यामुळे या प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरील इसापूर धरण क्षेत्रात येणाऱ्या ४५ गावांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. प्रथम पाणी सोडल्यानंतरही काही गावापर्यंत पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे नागरिक उपोषणाला बसले होते. त्याची दखल घेत सोमवारी तीन दशलक्ष घनमीटर पाणी पुन्हा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. यामुळे उमरखेड तालुक्यातील उंचवडद व तिवडीपर्यंत पाणी पोहोचणार असल्याने ४५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याशिवाय वाघाडी प्रकल्पातून एक दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आल्याने येळाबारा, सायखेडा आणि बेलखेडा येथील नागरिकांना पाणी मिळणार आहे. अंतरगाव प्रकल्पातून ०.११ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आल्याने पालोती, पन्हाळगाव व अंतरगाव येथील पाणीटंचाई निवारणास मत मिळणार आहे. (शहर वार्ताहर)