शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
4
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
5
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
6
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
7
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
8
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
9
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
10
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
11
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
12
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
13
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
14
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
15
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
16
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
17
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
18
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
19
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
20
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार

अरुणावती प्रकल्पात ४४ टक्के साठा

By admin | Updated: July 29, 2016 02:27 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात सध्या ४४ टक्के जलसाठा आहे.

दिग्रस तालुका : वार्षिक सरासरीच्या ६८ टक्के पावसाची नोंद दिग्रस : जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात सध्या ४४ टक्के जलसाठा आहे. जोरदार पाऊस होऊनही प्रकल्प अर्धाही भरला नाही. आतापर्यंत तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाल आहे. तालुक्यातील पिके डवरणीला आली आहे. पर्जन्यमान वर दिसत असले तरी सर्वत्र सारख्या प्रमाणात नाही. कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस झाला आहे. सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या ६८ टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद सरकारी दप्तरीला झालेली आहे. दिग्रस तालुक्यात आजवर ५५९ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ६८.०२ टक्के एवढी असून अपेक्षित पर्जन्यमानाच्या १६२.७२ टक्क्याने अधिक आहे. पण तालुक्यातील ज्या दोन मोठ्या नद्या अरुणावती व धावंडा नदीवर अरुणावती धरण बांधल्या गेले आहे त्या धरणात फक्त ४४ टक्केच पातळी आहे. पर्जन्यमानाच्या दृष्टीने पाहिले असतानाही पातळी साठ टक्क्याच्या जवळपास जायला हवी होती. पण ती पातळी ४४ टक्केच्या पुढे जावू शकली नाही. त्यामुळे सरकारी दप्तरी नोंद जरी ६८.०२ टक्केपेक्षा जास्त असली तरी तालुक्यात झालेली असमान पर्जन्यमान दर्शविले आहे. त्यामुळे तालुक्यातील पिकांवर त्याचा परिणाम दिसून येईल. शिवाय पीक आणेवारीला ही प्रभावीत करणारी आहे. (शहर प्रतिनिधी)