शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

राळेगावात ३२ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: May 13, 2017 00:28 IST

दीनदलित बहुद्देशीय आदिवासी ग्रामीण विकास संस्थेद्वारा बळीराजा चेतना अभियानांतर्गत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येथील

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : दीनदलित बहुद्देशीय आदिवासी ग्रामीण विकास संस्थेद्वारा बळीराजा चेतना अभियानांतर्गत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडला. यात ३२ जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, बाबाराव मडावी, दशरथ मडावी, नगराध्यक्ष बबन भोंगारे, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण, माजी उपसभापती सुरेश मेश्राम, संदीप पेंदोर, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आयोजक संस्थेच्या सचिव रचना किरण कुमरे यांच्या पुढाकारात सर्व जोडप्यांना गॅस कनेक्शन भेट देण्यात आले. आयोजक संस्थेचे उपाध्यक्ष किरण कुमरे यांच्या पुढाकारात हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी शेतकरी कुटुंबातील जोडप्यांची प्रामुख्याने निवड करण्यात आली होती. शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच राज्यातील दुष्काळी स्थिती आदी कारणांमुळे शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील विवाह या मेळाव्यात करण्यात आले असल्याचे किरण कुमरे यांनी सांगितले. मेळाव्यासाठी आयोजक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला.