शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर

By admin | Updated: February 23, 2017 01:09 IST

तालुक्यात अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर असल्याची बाब झालेल्या मतदानावरून समोर आली आहे.

महागाव : तालुक्यात अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर असल्याची बाब झालेल्या मतदानावरून समोर आली आहे. हा आकडा मतदान करणाऱ्यांचा आहे. प्रत्यक्षात लोकसंख्येच्या एकूण तुलनेत अर्धेलोक अजूनही निरक्षर आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीची आणि आताची आकडेवारी पाहिली असता २०१७ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. यामागचे नमके कारण काय असू शकते यामागचा शोध घेण्याची वेळ आली आहे. महागाव तालुक्यात काळी दौ. जिल्हा परिषद गटातून काळी दौ. आणि साई ईजारा मिळून १० हजार १३८, पोखरी-हिवरा गटातून ९ हजार ६४, पेढी-गुंज गटातून ९ हजार ५४२, सवना-मोरथ गटातून ८ हजार ६९३ तर फुलसावंगी-मुडाणा गटातून ७ हजार ७७५ मतदारांनी मतदानच केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत काही मतदारांना मतदान न केल्याचे कारण विचारले असता एक तर त्यांना व्होटर स्लिप मिळाल्या नाही, मतदान ओळखपत्र मिळाले नाही तर अनेकांना मतदान कधी व कुठे करायचे आहे याची कल्पनाच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर काहींनी आमच्यापर्यंत कोणी आलेच नाही म्हणून आम्ही मतदानास गेलो नाही, असा अजब युक्तिवाद केला. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मतदानाबाबत जनजागृतीची गरज असल्याचेच यावरून दिसून येते. (शहर प्रतिनिधी)