शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर

By admin | Updated: February 23, 2017 01:09 IST

तालुक्यात अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर असल्याची बाब झालेल्या मतदानावरून समोर आली आहे.

महागाव : तालुक्यात अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर असल्याची बाब झालेल्या मतदानावरून समोर आली आहे. हा आकडा मतदान करणाऱ्यांचा आहे. प्रत्यक्षात लोकसंख्येच्या एकूण तुलनेत अर्धेलोक अजूनही निरक्षर आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीची आणि आताची आकडेवारी पाहिली असता २०१७ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. यामागचे नमके कारण काय असू शकते यामागचा शोध घेण्याची वेळ आली आहे. महागाव तालुक्यात काळी दौ. जिल्हा परिषद गटातून काळी दौ. आणि साई ईजारा मिळून १० हजार १३८, पोखरी-हिवरा गटातून ९ हजार ६४, पेढी-गुंज गटातून ९ हजार ५४२, सवना-मोरथ गटातून ८ हजार ६९३ तर फुलसावंगी-मुडाणा गटातून ७ हजार ७७५ मतदारांनी मतदानच केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत काही मतदारांना मतदान न केल्याचे कारण विचारले असता एक तर त्यांना व्होटर स्लिप मिळाल्या नाही, मतदान ओळखपत्र मिळाले नाही तर अनेकांना मतदान कधी व कुठे करायचे आहे याची कल्पनाच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर काहींनी आमच्यापर्यंत कोणी आलेच नाही म्हणून आम्ही मतदानास गेलो नाही, असा अजब युक्तिवाद केला. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मतदानाबाबत जनजागृतीची गरज असल्याचेच यावरून दिसून येते. (शहर प्रतिनिधी)