शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर

By admin | Updated: February 23, 2017 01:09 IST

तालुक्यात अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर असल्याची बाब झालेल्या मतदानावरून समोर आली आहे.

महागाव : तालुक्यात अजूनही ३० हजार नागरिक निरक्षर असल्याची बाब झालेल्या मतदानावरून समोर आली आहे. हा आकडा मतदान करणाऱ्यांचा आहे. प्रत्यक्षात लोकसंख्येच्या एकूण तुलनेत अर्धेलोक अजूनही निरक्षर आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीची आणि आताची आकडेवारी पाहिली असता २०१७ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. यामागचे नमके कारण काय असू शकते यामागचा शोध घेण्याची वेळ आली आहे. महागाव तालुक्यात काळी दौ. जिल्हा परिषद गटातून काळी दौ. आणि साई ईजारा मिळून १० हजार १३८, पोखरी-हिवरा गटातून ९ हजार ६४, पेढी-गुंज गटातून ९ हजार ५४२, सवना-मोरथ गटातून ८ हजार ६९३ तर फुलसावंगी-मुडाणा गटातून ७ हजार ७७५ मतदारांनी मतदानच केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत काही मतदारांना मतदान न केल्याचे कारण विचारले असता एक तर त्यांना व्होटर स्लिप मिळाल्या नाही, मतदान ओळखपत्र मिळाले नाही तर अनेकांना मतदान कधी व कुठे करायचे आहे याची कल्पनाच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर काहींनी आमच्यापर्यंत कोणी आलेच नाही म्हणून आम्ही मतदानास गेलो नाही, असा अजब युक्तिवाद केला. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मतदानाबाबत जनजागृतीची गरज असल्याचेच यावरून दिसून येते. (शहर प्रतिनिधी)