शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

पावसाळ्यात १२ प्रकल्प कोरडे

By admin | Updated: July 6, 2017 00:35 IST

पावसाळा सुरू होऊन महिना लोटला, तरी जिल्ह्यातील १२ प्रकल्पात अद्याप पाणीसाठा नाही.

२० टक्केच जलसाठा : सिंचन प्रकल्पात पाणीच उरले नाही लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पावसाळा सुरू होऊन महिना लोटला, तरी जिल्ह्यातील १२ प्रकल्पात अद्याप पाणीसाठा नाही. धो-धो पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूरही गेला नाही. परिणामी विविध प्रकल्पातील पाणीसाठ्यात अद्यापही घट नोंदविली जात आहे. या प्रकल्पांत केवळ २० टक्के पाणी असून १२ प्रकल्प तर कोरडे ठण पडले आहेत. जिल्ह्यात एक मोठा, पाच मध्यम, तर ६२ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी २०.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात मोठ्या पूस प्रकल्पात १५.६८ टक्के पाणी शिल्लक आहे. गोकीत १०.५८ टक्के, तर वाघाडी प्रकल्पात १७.२२ टक्के पाणी आहे. सायखेडा प्रकल्पात ३४.९५, लोअरपूसमध्ये ४४.३९, तर बोरगावमध्ये केवळ ०.७६ टक्के पाणी शिल्लक आहे. ६२ लघु प्रकल्पांत १५.१६ टक्के पाणी शिल्लक आहे. यापैकी सिंगनडोह, लोहतवाडी, नेर, खरद, घाटाना, किन्ही, मारेगाव, दुधाना, पहूर- ईजारा, बोर्डा, मुडाणा आणि पोफाळी या १२ लघु प्रकल्पांमध्ये सध्या ठणठणाट आहे.