शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

यंदा प्रथमच कोरडी पडली तपोवनची ‘बारव’!

By admin | Updated: May 20, 2017 01:42 IST

भाविकांमध्ये कुतूहल : जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता घटल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : पौराणिक महत्त्व प्राप्त असलेल्या जिल्ह्यातील तपोवन (ता.मालेगाव) येथील ‘बारव’ यापूर्वी कधीच कोरडी पडली नाही. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात ही ‘बारव’ आणि त्याला लागून असलेल्या विहिरीत थेंबभरही पाणी शिल्लक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रामायण कालखंडात सीतेने तपोवनच्या ‘बारव’जवळ थांबून आंघोळ केली होती, अशी आख्यायिका असलेल्या मालेगाव तालुक्यातील तपोवनमध्ये महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. तेथे दर महाशिवरात्रीला तसेच श्रावण महिन्यात महिनाभर भाविकांची दर्शनासाठी अक्षरश: रीघ लागते. मंदिराला लागूनच पाण्याची मोठी ‘बारव’ आहे. त्यात स्नान केल्याने पुण्य मिळत असल्याची भाविकांची दृढ श्रद्धा आहे. मात्र, यावर्षीच्या उन्हाळ्यात सदर ‘बारव’मधील पाणी पूर्णत: आटले आहे. ही घटना यापूर्वी कधीच अनुभवली नाही, असे परिसरातील वयोवृद्ध मंडळी सांगतात. तथापि, पावसाळ्यात जमिनीवर कोसळणारे पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत असल्याने जमिनीखालची पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळेच ही स्थिती उद्भवल्याचा अंदाज भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक बलवंत गजभिये यांनी वर्तविला आहे.