शहरं
Join us  
Trending Stories
1
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
3
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
4
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
5
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
6
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
7
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
8
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
9
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
10
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
11
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
12
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
13
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
14
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
15
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
16
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
17
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
18
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
19
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
20
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याच्या परताव्यासाठी जनहित याचिका दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे आर्थिक आधार मिळतो. परंतु मागील दोन वर्षात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी, ...

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे आर्थिक आधार मिळतो. परंतु मागील दोन वर्षात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी, अतिवृष्टी असे दुहेरी संकट कोसळूनही कुठल्याही प्रकारची मदत पीक विमा कंपनीकडून मिळाली नाही. याबाबत वारंवार निवेदन, स्मरणपत्रे व लोकशाही मार्गाने आंदोलने करुनही राज्य व केंद्र सरकार कुठलेही पाऊल उचलताना दिसत नसल्याने आता न्यायालयात जनहित याचिका दाखल करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करणार असल्याचे मत परिवर्तन शेतकरी संघटनेचे मनोहर राठोड यांनी व्यक्त केले आहे. देशात प्रगत म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सगळ्यात अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटात सापडला असताना त्याला या संकटातून कायमस्वरूपी बाहेर काढण्याचा संकल्प कोणी करताना दिसत नाही. कर्जमाफीसाठी सोमनाथ नगर येथील शेषराव पवार व दुर्गा चव्हाण या दोन शेतकऱ्यांनी आठ महिन्याआधी अंगठा देऊनही आजपर्यंत कर्ज माफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, शेतकऱ्यांच्या याच समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मनोहर राठोड यांनी म्हटले आहे.

०००००००००००००००००

कोट: राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत असताना शासकीय व प्रशासकीय यंत्रणा या शेतकऱ्यांना मदतीला धावून येताना दिसत नाही. त्यामुळे न्यायालयाची दारे ठोठावल्या शिवाय पर्याय नसून, येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ न मिळाल्यास परिवर्तन शेतकरी संघटना जनहित याचिका दाखल करून न्याय मागणार आहे.

-मनोहर राठोड,

शेतकरी तथा सदस्य परिवर्तन शेतकरी संघटना