शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुडगुुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST

कामरगाव : एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर असतांना कामरगाव व विळेगाव शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुडगुस घालून पेरलेले बियाणे फस्त ...

कामरगाव : एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर असतांना कामरगाव व विळेगाव शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुडगुस घालून पेरलेले बियाणे फस्त केल्याने या शेतशिवारातील शेतकऱ्यावर दुबारपेरणीचे संकट ओढाविले आहे.

पहिल्यांदा पेरणी करतानाच बियाणे व खतांची जुळवाजुळव करतांना शेतकऱ्याच्या नाकीनऊ आले हेाते. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रात ८ जूनला कारंजा तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने व त्यापुढे काही दिवस तालुक्यात पाऊस कायम राहिल्याने जमिनीत पेरणीयोग्य ओल झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली तर काही शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या ईशाऱ्यावर विसंबून राहून पेरणी केली नाही. त्यानंतर काहीकाळ पावसाने दडी मारल्यानंतर सदर परिसरात मागील आठवड्याभऱ्यापूर्वी पाऊस झाल्याने पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली. परंतु पेरणी झाल्यानंतर सदर परिसरातील बहुतांश शेतात रानडुक्करांनी हैदोस घालून पेरलेले सोयाबीन व तुरीचे बियाणे जमिनीतून उखरून फस्त केले. त्यामुळे या शिवारातील शेतकरी हवालदिल झाले आहे. कामरगाव येथील शेतकरी किसनराव निकम यांनीसुद्धा आपले विळेगाव शेतशिवारातील सर्वे नं. ५९ मध्ये सोयाबीन व तूर या पिकांची पेरणी केली होती; परंतु रानडुक्करांनी पेरलेले संपूर्ण बियाणे उखरून खाल्ल्याने निकम यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची व वन्यप्राण्यांचा ंबंदोबस्त करण्याची मागणी केल्या जात आहे.