शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

पाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव

By admin | Updated: May 12, 2014 23:20 IST

जंगलात अन्न-पाणी यांचा तुटवडा जाणवत आहे.

मांडवा : अजून पावसाळा सुरू झाला नाही. अकाड्याने अंगाची लाही-हाही होत आहे. दरम्यान, जंगलातील जलसाठे कोरडे पडलेले आहेत. वनस्पतींची पालवी गळली आहे. त्यामुळे जंगलात अन्न-पाणी यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, माकड व अन्य वन्य प्राणी अन्नधान्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. जिल्ह्यातील कुर्‍हा-मांडवा, मेडशी परिसर जंगलाचा आहे. यामध्ये हरीण, वानर, मोर, कोल्हे, रानडुक्कर, ससे असे अनेक वन्य प्राणी आहेत. पण, वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. जंगलातील झाडांची राजरोस तोड होत असल्याने झाडांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली आहे. जंगलात प्राण्यांना लपण्यासाठी जागा नाही, पाणी व खाद्य नाही आदी कारणांमुळे वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या भागातील जंगल अवैध वृक्षतोडीमुळे उजाड होत आहे. काही वर्षांपूर्वी घनदाट जंगल असलेल्या ठिकाणी आता उजाड माळरान दिसत आहे. अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पावसाचे प्रमाणही त्यामुळे कमी झाले आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यामुळे व खाद्य मिळत नसल्यामुळे वन्यजिवांचे हाल होत आहेत. परिणामी, वानर यासह इतर प्राणी-पक्षी गावाकडे येत आहेत