शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतीच्या बांधावर विवाह सोहळा

By admin | Updated: April 25, 2017 20:18 IST

कारंजा लाड- ग्राम काकडशिवणी येथे शेताच्या बांधावर पार पडलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ४ जोडपी विवाहबध्द झाले असून त्यापुर्वी महाश्रमदानातुन जलसंधारणाची कामे करण्यात आली.

कारंजा लाड : राज्यात पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्याला ८ एप्रिलपासून सुरुवात झाली असुन गावागावात श्रमदान केल्या जात आहे. या स्पर्धेअंतर्गत गावागावात वेगवेगळ्या पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन २५ एप्रिल पासून कारंजा तालुक्यातील ग्राम काकडशिवणी येथे शेताच्या बांधावर पार पडलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ४ जोडपी विवाहबध्द झाले असून त्यापुर्वी महाश्रमदानातुन जलसंधारणाची कामे करण्यात आली.आजवर आपण अनेक विवाह समारंभ पाहिले असतील, किंबहुना आतापर्यंत अनेक विवाह समारंभांना आपण उपस्थिती देखील लावली असेल, मात्र आगळ्यावेगळ्या विवाह समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आयुष्यात क्वचितच येतो. असाच एक आगळावेगळा विवाह सोहळा कारंजा तालुक्यातील ग्राम काकडशिवणी येथे पार पडला. या विवाह सोहळ्याचे आयोजन काकडशिवणी ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय मालवे यांनी केले होते. तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यासहीत परिसरातील नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावुन या विवाह सोहळयाचे साक्षीदार बनले.यापुर्वी सकाळी ७ वाजतापासुन महाश्रमदानाला सुरुवात झाली. श्रमदानातुन आतापर्यंत या गावात ६ शेततळे ,३ जुन्या गावतलावाचे खोलीकरण, ४ एल.बी.एस,३ दगडी कट्टे, १२०० मिटर ची सिसीटी, प्रत्येक घरापुढे शोषखड्डा, वृक्ष लागवडीचे खड्डे या श्ेतीच्या बांध बंदीस्तीचे काम करण्यात आले.