शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

जउळका रेल्वे येथे पाणीटंचाई !

By admin | Updated: May 8, 2017 13:53 IST

काटेपुर्णा नदीवरील जलाशय कोरडा पडल्याने जउळका रेल्वे तसेच परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.

जउळका रेल्वे  : येथील काटेपुर्णा नदीवरील जलाशय कोरडा पडल्याने जउळका रेल्वे तसेच परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.दरवर्षी जउळका रेल्वे गावात तसेच परिसरात पाणीटंचाई भीषण स्वरुप धारण करते. पाणी टंचाईमुळे नागरिकांना हिवाळयापासूनच कामधंदे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करयाची गरज असताना प्रशासन वेळकाढूपणा करीत आहे. परिणामी जनता पाण्यासाठी त्रस्त झाली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फेब्रुवारी मार्चमध्ये विहीर किंवा कुपनलीका अधिग्रहीत करणे गरजेचे आहे .मात्र याकडे फारसे गांभीर्याने पाहीले जात नाही. जउळका रेल्वे येथील वार्ड क्रमांक एकमधील दलित वस्तीत, आदिवासी वस्तीमध्ये भिषण पाणी टंचाई आहे. मागील दहा ते बारा वर्षापासून पाणी फिल्टर व पाण्याची टाकी बांधण्यात आली. या पाण्याच्या टाकीवर लाखो रुपये खर्च केल्यानंतरही याचा काहीच फायदा झाला नाही. तीन गाव पाणी पुरवठा योजनेकडे कुणाचेही लक्ष नाही. पाणीटंचाई निवारण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी सोमवारी केली.