शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

वाशिम जिल्ह्यातील तलाव तहानलेलेच!

By admin | Updated: August 8, 2014 00:22 IST

मध्यम व लघु तलावाच्या जलाशय पातळीत पावसाअभावी अद्यापही वाढ झाली नाही.

वाशिम: जिल्हय़ातील मध्यम व लघु तलावाच्या जलाशय पातळीत पावसाअभावी अद्यापही वाढ झाली नाही. गत आठवड्यात पाऊस झाला असला तरी तलावातील जलसाठय़ात याचा फारसा फरक पडला नाही. जिल्हय़ातील मध्यम प्रकल्प एकबुर्जी, सोनल व अडाणमध्ये अनुक्रमे २१.५५, २५.७१, १२.३३ टक्के जलसाठा सद्यस्थितीत असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या जलाशयाच्या पातळीच्या अहवालावरुन दिसून येते. अद्यापही जिल्हय़ातील तलाव तहानलेलेच आहेत.जिल्हय़ात यंदा होत असलेल्या पावसामुळे सद्यस्थितील जिल्हयातील तीन मध्यम व लघु पाटबंधारे अशा एकूण १0३ प्रकल्पांमधील जलसाठय़ाची परिस्थिती चिंताजनक आहे. सद्यस्थितीत एकबुर्जी मध्यम प्रकल्पात २१.५५, सोनल प्रकल्पात २५.७१ तर अडाण प्रकल्पात १२.३३ टक्के जलसाठा आहे. वाशिम तालुक्यात असलेल्या २0 लघु प्रकल्पांपैकी १४ तलांवामध्ये 0 टक्के पाणी जलसाठा आहे तर मालेगाव येथील २0 पैकी ११, रिसोड १३ पैकी ७, मंगरुळपीर १३ पैकी ३, मानोरा येथील २३ पैकी ६ तलावामध्ये 0 टक्के जलसाठा आहे. तर ५0 टक्के जलसाठा केवळ मालेगाव येथील १ व मंगरुळपीर येथील २ तलावातच असून, कारंजा तालुक्यातील बेलखेड व उद्री या तलावात ४९.६२ टक्के जलसाठा आहे. वाशिम तालुक्यातील लघुप्रकल्पापैकी धुमका येथील तलावात ३२.0१ टक्के, सावंगा ७.९६ टक्के, शिरपुटी ६.७४, वारला ५.८१, जनुना सोनवळ २२.७४, ब्रम्हा १४.६२ टक्के जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील धरणापैकी डव्हा 0.६९, कुर्‍हाळ १९.६७, सुडी ४४.९0, चाकातिर्थ ६२.२७, उध्र्व मोर्णा ३१.00, अडोळ १0.४७, धारप्रिपी १८.९६, कुत्तरडोह ४५.२७, तर मालेगाव तालुक्यातील नेतंसा ३४.४५, बोरखेडी २१.८६, गणेशपूर ७.७९, जवळ १0.0९, मोरगव्हाण १४.७४, वाघी २९.२३ टक्के जलसाठा आहे. रिसोड तालुक्यातील डोळकी धरणात ६ टक्के, मोतसावंगा ८.२८ टक्के, सार्सीबोथ ४.४३ टक्के, सावरगाव २.0४, सिंगडोह १.६४, दस्तापूर २८.५७, सार्सीबोथ ४.३५, जोगलदरी ५९.४९, चोरद ५१.९४, कासोळा ३६.४९ टक्के जलसाठा आहे. मंगरुळपीर तालुक्यातील आमदरी २३.३५, आसोला 0.५१, आसोला इंगोले १८.२६, बोरव्हा ८.९५, चिखली ३.५७, चौसाळा ११.७१, फुलउमरी ७.५६, गारटक १६.५८, गिद १८.२४, गिरोली १५.११, रतनवाडी ४४.२६, रोहणा ४.६६, वाढोड ३.६८, हिवरा बु.११.0६, भिलडोंगर २९.४१, गोंडेगाव २२.२५, कुपटा ८.३३ तर कारंजा तालुक्यातील हिवरा लाहे २७.६१, मोखडपिंप्री ३.५१,ऋषि तलाव १७.५१, शहा १२.९५, सोहल १५.६९, झोडगा २३.५४, उद्री ४९.६२, बग्गी ७.४५, येवता २५.७९, बेलमोळ ४९.३८, मोहगव्हाण ९.६४ ही जलसाठा आहे. जलसाठयात वाढ न झाल्यास सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे.