शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

वाशिम जिल्ह्यातील तलाव तहानलेलेच!

By admin | Updated: August 8, 2014 00:22 IST

मध्यम व लघु तलावाच्या जलाशय पातळीत पावसाअभावी अद्यापही वाढ झाली नाही.

वाशिम: जिल्हय़ातील मध्यम व लघु तलावाच्या जलाशय पातळीत पावसाअभावी अद्यापही वाढ झाली नाही. गत आठवड्यात पाऊस झाला असला तरी तलावातील जलसाठय़ात याचा फारसा फरक पडला नाही. जिल्हय़ातील मध्यम प्रकल्प एकबुर्जी, सोनल व अडाणमध्ये अनुक्रमे २१.५५, २५.७१, १२.३३ टक्के जलसाठा सद्यस्थितीत असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या जलाशयाच्या पातळीच्या अहवालावरुन दिसून येते. अद्यापही जिल्हय़ातील तलाव तहानलेलेच आहेत.जिल्हय़ात यंदा होत असलेल्या पावसामुळे सद्यस्थितील जिल्हयातील तीन मध्यम व लघु पाटबंधारे अशा एकूण १0३ प्रकल्पांमधील जलसाठय़ाची परिस्थिती चिंताजनक आहे. सद्यस्थितीत एकबुर्जी मध्यम प्रकल्पात २१.५५, सोनल प्रकल्पात २५.७१ तर अडाण प्रकल्पात १२.३३ टक्के जलसाठा आहे. वाशिम तालुक्यात असलेल्या २0 लघु प्रकल्पांपैकी १४ तलांवामध्ये 0 टक्के पाणी जलसाठा आहे तर मालेगाव येथील २0 पैकी ११, रिसोड १३ पैकी ७, मंगरुळपीर १३ पैकी ३, मानोरा येथील २३ पैकी ६ तलावामध्ये 0 टक्के जलसाठा आहे. तर ५0 टक्के जलसाठा केवळ मालेगाव येथील १ व मंगरुळपीर येथील २ तलावातच असून, कारंजा तालुक्यातील बेलखेड व उद्री या तलावात ४९.६२ टक्के जलसाठा आहे. वाशिम तालुक्यातील लघुप्रकल्पापैकी धुमका येथील तलावात ३२.0१ टक्के, सावंगा ७.९६ टक्के, शिरपुटी ६.७४, वारला ५.८१, जनुना सोनवळ २२.७४, ब्रम्हा १४.६२ टक्के जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील धरणापैकी डव्हा 0.६९, कुर्‍हाळ १९.६७, सुडी ४४.९0, चाकातिर्थ ६२.२७, उध्र्व मोर्णा ३१.00, अडोळ १0.४७, धारप्रिपी १८.९६, कुत्तरडोह ४५.२७, तर मालेगाव तालुक्यातील नेतंसा ३४.४५, बोरखेडी २१.८६, गणेशपूर ७.७९, जवळ १0.0९, मोरगव्हाण १४.७४, वाघी २९.२३ टक्के जलसाठा आहे. रिसोड तालुक्यातील डोळकी धरणात ६ टक्के, मोतसावंगा ८.२८ टक्के, सार्सीबोथ ४.४३ टक्के, सावरगाव २.0४, सिंगडोह १.६४, दस्तापूर २८.५७, सार्सीबोथ ४.३५, जोगलदरी ५९.४९, चोरद ५१.९४, कासोळा ३६.४९ टक्के जलसाठा आहे. मंगरुळपीर तालुक्यातील आमदरी २३.३५, आसोला 0.५१, आसोला इंगोले १८.२६, बोरव्हा ८.९५, चिखली ३.५७, चौसाळा ११.७१, फुलउमरी ७.५६, गारटक १६.५८, गिद १८.२४, गिरोली १५.११, रतनवाडी ४४.२६, रोहणा ४.६६, वाढोड ३.६८, हिवरा बु.११.0६, भिलडोंगर २९.४१, गोंडेगाव २२.२५, कुपटा ८.३३ तर कारंजा तालुक्यातील हिवरा लाहे २७.६१, मोखडपिंप्री ३.५१,ऋषि तलाव १७.५१, शहा १२.९५, सोहल १५.६९, झोडगा २३.५४, उद्री ४९.६२, बग्गी ७.४५, येवता २५.७९, बेलमोळ ४९.३८, मोहगव्हाण ९.६४ ही जलसाठा आहे. जलसाठयात वाढ न झाल्यास सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे.